शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

भुईमुगाला भाव नसल्याने शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग

By admin | Updated: May 12, 2014 19:43 IST

बीजवाई २० किलोची बॅग २४०० रुपयाला, तर भुईमूग १ क्विंटल २००० रु.

सौंदळा: परिसरातील वारखेड, वारी, पिंपरखेड, बादखेड या शिवारातील शेतकर्‍यांनी उन्हाळी भुईमुगाचा पेरा केला; परंतु भुईमुगाला भाव नसल्याने शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसत आहे. सौंदळा परिसरातील वारखेड, वारी, पिंपरखेड, बादखेड या शिवारातील शेतकर्‍यांनी उन्हाळी भुईमुगाचा पेरा केला. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत अहोरात्र भुईमूग पिकाची मशागत केली. भुईमूग काढणीला आला असताना परप्रांतातून पोटाची खळगी भरण्यसाठी आदिवासी हजारो मजूर सौंदळ्यात दाखल झाले. भुईमूग काढणीला मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे वाहनाद्वारे सौंदळ्यात आले. बर्‍याचशा मजुरांना काम न मिळाल्याने ते रिकाम्या हातानेच गावी परत गेले. भुईमूग काढणी सुरू असतानाच भुईमुगाचे पीक एकरी ८ क्विंटलपासून ते २० क्विंटलपर्यंत कमी-जास्त प्रमाणात होत आहे. मार्केटमध्ये १५०० पासून तर ३३०० रुपयापर्यंत भुईमुगाला भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १२०० ते १४०० रुपये भाव कमी असल्याने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे. भुईमुगाची बीजवाई २० किलोची बॅग २४०० रुपयाला, तर भुईमूग १ क्विंटल २००० रु. ही कोणती तफावत आहे, असा प्रश्न उपस्थित करीत शासनाने भुईमूग पिकाला हमी हमीभाव देऊन शेतकर्‍यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.