शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आत्मचिंतन करा! - अशोक चव्हाण

By admin | Updated: June 3, 2017 03:35 IST

कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना, राज्याचे मुख्यमंत्री मात्र, विरोधकांवर बेछूट आरोप करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली. शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकरी संपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच विरोधकांवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित असताना, मुख्यमंत्री बेछूट आणि बेजबाबदार आरोप करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांमुळे विरोधकांच्या नव्हे, तर शेकऱ्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला़