शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना ‘शिवाजी’चा आधार

By admin | Updated: August 10, 2015 00:46 IST

गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील अनेक भागांत दुष्काळोच्या झळा बसत आहेत. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करीत आहेत

सचिन राऊत, अकोला

गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील अनेक भागांत दुष्काळोच्या झळा बसत आहेत. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करीत आहेत. तेव्हा त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा तसेच संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यांना आधार देण्यासाठी अकोल्यातील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे.या महाविद्यालयाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, निवास व भोजनाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना रोजगाराभिमुख शिक्षणही मोफत देण्यात येणार आहे. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षण, निवास आणि भोजनाचा खर्च उचलण्याचा प्रस्ताव प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपुढे ठेवला. सर्वांनीच सहमती दर्शविल्यानंतर ‘शिवाजी’ने हा उपक्रम सुरू केला आहे.या शैक्षणिक सत्रात अशा सात मुली व पाच मुलांना महाविद्यालयात प्रवेश दिला आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात मुलींच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून, शिक्षणाचा खर्च महाविद्यालयाने, तर भोजनाचा खर्च प्राचार्य व प्राध्यापकांनी उचलला आहे.