शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना ‘शिवाजी’चा आधार

By admin | Updated: August 10, 2015 00:46 IST

गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील अनेक भागांत दुष्काळोच्या झळा बसत आहेत. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करीत आहेत

सचिन राऊत, अकोला

गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील अनेक भागांत दुष्काळोच्या झळा बसत आहेत. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करीत आहेत. तेव्हा त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा तसेच संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यांना आधार देण्यासाठी अकोल्यातील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे.या महाविद्यालयाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, निवास व भोजनाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना रोजगाराभिमुख शिक्षणही मोफत देण्यात येणार आहे. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षण, निवास आणि भोजनाचा खर्च उचलण्याचा प्रस्ताव प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपुढे ठेवला. सर्वांनीच सहमती दर्शविल्यानंतर ‘शिवाजी’ने हा उपक्रम सुरू केला आहे.या शैक्षणिक सत्रात अशा सात मुली व पाच मुलांना महाविद्यालयात प्रवेश दिला आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात मुलींच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून, शिक्षणाचा खर्च महाविद्यालयाने, तर भोजनाचा खर्च प्राचार्य व प्राध्यापकांनी उचलला आहे.