शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
5
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
6
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
7
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
8
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
9
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
10
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
11
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
12
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
13
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
14
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
15
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
16
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
17
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
18
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
19
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
20
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!

गणिताचे ‘बेसिक’च कच्चे

By admin | Updated: January 15, 2015 01:01 IST

साधारणत: इयत्ता तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बजाबाकी यावी असे अपेक्षित असते. परंतु नागपूर विभागातील ७१ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकीच येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या

नागपूर विभागातील शाळांमधील वास्तवयोगेश पांडे - नागपूर साधारणत: इयत्ता तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बजाबाकी यावी असे अपेक्षित असते. परंतु नागपूर विभागातील ७१ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकीच येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गणिताचा पायाच कच्चा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रथम संस्थेने मांडलेल्या ‘असर’च्या (अ‍ॅन्युअल स्टेटस आॅफ एज्युकेशन रिपोर्ट) अहवालातील आकड्यांनी या वास्तवावर प्रकाश टाकला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार राज्यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या सरासरी ८२ टक्के विद्यार्थ्यांची वजाबाकी कच्ची आहे. देशातील शिक्षणप्रणालीच्या स्थितीवर सर्वेक्षण करणाऱ्या ‘असर’च्या आकडेवारीनुसार नागपूर विभागातील शाळांत शिकणाऱ्या तिसरी ते पाचवीतील केवळ २९.०१ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी जमते. यात सर्वाधिक ३९.९ टक्के प्रमाण हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. तर सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली (१८.१ टक्के ) येथे आहे.राज्यातील याच मुद्यावरील सरासरी टक्केवारी ३२.८३ टक्के इतकी आहे. नागपूर विभागाखालोखाल औरंगाबाद ( २६.९५%) आणि अमरावती (२१.७५%) यांचा क्रमांक लागतो.