शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

कृषी विकासाचा ‘बारामती पॅटर्न’ राज्यभर -खडसे

By admin | Updated: February 16, 2015 03:22 IST

नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना तातडीने २४ तासांत मदत देण्यासाठी ‘एकत्रित निधी’ संकलन योजना अमलात आणावी, असा विचार आहे.

बारामती : नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना तातडीने २४ तासांत मदत देण्यासाठी ‘एकत्रित निधी’ संकलन योजना अमलात आणावी, असा विचार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कुटुंब विमा योजना लागू करण्यात येणार आहे. कृषी विकासासाठी ‘बारामती पॅटर्न’ राज्यात सर्वत्र लागू केला जाईल, असे सूतोवाच महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.बारामती दौऱ्यावर आलेले खडसे म्हणाले, पीकपद्धती बदलण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. कालबाह्य योजना बंद करून नवीन योजनांसाठी प्रयत्नशील राहणार आहे. शेतकऱ्यांच्या ‘एकत्रित निधी’ योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. सामूहिक विमा योजनांबाबत विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासन तातडीची मदत म्हणून १ लाख रुपये देते. विमा योजनेमुळे त्यांना अधिक रकमेचे संरक्षण मिळेल. (प्रतिनिधी)