शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कृषी विकासाचा ‘बारामती पॅटर्न’ राज्यभर -खडसे

By admin | Updated: February 16, 2015 03:22 IST

नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना तातडीने २४ तासांत मदत देण्यासाठी ‘एकत्रित निधी’ संकलन योजना अमलात आणावी, असा विचार आहे.

बारामती : नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना तातडीने २४ तासांत मदत देण्यासाठी ‘एकत्रित निधी’ संकलन योजना अमलात आणावी, असा विचार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कुटुंब विमा योजना लागू करण्यात येणार आहे. कृषी विकासासाठी ‘बारामती पॅटर्न’ राज्यात सर्वत्र लागू केला जाईल, असे सूतोवाच महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.बारामती दौऱ्यावर आलेले खडसे म्हणाले, पीकपद्धती बदलण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. कालबाह्य योजना बंद करून नवीन योजनांसाठी प्रयत्नशील राहणार आहे. शेतकऱ्यांच्या ‘एकत्रित निधी’ योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. सामूहिक विमा योजनांबाबत विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासन तातडीची मदत म्हणून १ लाख रुपये देते. विमा योजनेमुळे त्यांना अधिक रकमेचे संरक्षण मिळेल. (प्रतिनिधी)