शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी नवी धोरणे स्वीकारावी

By admin | Updated: June 13, 2016 04:46 IST

आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना कठीण काळ आहे. सहकारी बँकांना आता नवी धोरणे स्वीकारावी लागणार आहेत.

सोलापूर : आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना कठीण काळ आहे. सहकारी बँकांना आता नवी धोरणे स्वीकारावी लागणार आहेत. बँकांच्या कर्ज प्रक्रियेत सुलभता आली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.सोलापूर जनता सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सव सांगता समारंभ शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला. या प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे होते. सहकारी बँकांनी ग्रामीण भागात कर्जपुरवठा केला तरच गरिबांचा विकास होऊ शकतो व ओघाने देशाचा विकास होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. एकूणच भविष्यात सहकारी बँकांना नवीन तंत्रप्रणालीचा अवलंब करावा लागेल. ई-गव्हर्नर यंत्रणा सक्षम करण्याची खूप मोठी जबाबदारी सहकारी बँकांमधील संचालक मंडळांना पार पाडावी लागणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)ग्रामीण भागात कर्जपुरवठा करावाशहरात येणारा सर्वात मोठा ग्राहक हा ग्रामीण भागातला आहे. तोच खचला आणि त्याचा व्यवसाय बंद झाला तर शहरातील सर्वच व्यवसायांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. यासाठी नागरी बँकांनी ग्रामीण भागात अधिक कर्जपुरवठा करावा, अशी आग्रहाची सूचना हरिभाऊ बागडे यांनी केली़