शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

बँकांनी नवी धोरणे स्वीकारावी

By admin | Updated: June 13, 2016 04:46 IST

आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना कठीण काळ आहे. सहकारी बँकांना आता नवी धोरणे स्वीकारावी लागणार आहेत.

सोलापूर : आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना कठीण काळ आहे. सहकारी बँकांना आता नवी धोरणे स्वीकारावी लागणार आहेत. बँकांच्या कर्ज प्रक्रियेत सुलभता आली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.सोलापूर जनता सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सव सांगता समारंभ शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला. या प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे होते. सहकारी बँकांनी ग्रामीण भागात कर्जपुरवठा केला तरच गरिबांचा विकास होऊ शकतो व ओघाने देशाचा विकास होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. एकूणच भविष्यात सहकारी बँकांना नवीन तंत्रप्रणालीचा अवलंब करावा लागेल. ई-गव्हर्नर यंत्रणा सक्षम करण्याची खूप मोठी जबाबदारी सहकारी बँकांमधील संचालक मंडळांना पार पाडावी लागणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)ग्रामीण भागात कर्जपुरवठा करावाशहरात येणारा सर्वात मोठा ग्राहक हा ग्रामीण भागातला आहे. तोच खचला आणि त्याचा व्यवसाय बंद झाला तर शहरातील सर्वच व्यवसायांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. यासाठी नागरी बँकांनी ग्रामीण भागात अधिक कर्जपुरवठा करावा, अशी आग्रहाची सूचना हरिभाऊ बागडे यांनी केली़