शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बालगोविंदांवर बंदी हवीच!

By admin | Updated: August 10, 2014 02:50 IST

बालहक्क संरक्षण आयोगाने 12 वर्षाखालील बालगोविंदांना थरांवर चढविण्यास बंदी घातली आहे.

मुंबई : बालहक्क संरक्षण आयोगाने 12 वर्षाखालील बालगोविंदांना थरांवर चढविण्यास बंदी घातली आहे. मात्र या निर्णयाला तीव्र विरोध करीत दहीहंडी समन्वय समिती बंदी उठविण्यासाठी राज्य शासनाच्या पाय:या ङिाजवत आहे. परंतु, शुक्रवारी नवी मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान अपघात होऊन 14वर्षीय गोविंदाचा मृत्यू ओढवला. या पाश्र्वभूमीवर आता खासदार पूनम महाजन यांनीही महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांना बालगोविंदावर बंदी कायम असावी याकरिता साकडे घातले आहे.
महाजन यांनी यासंबंधी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई, ठाणो आणि नवी मुंबईत साधारण 12क्क् सार्वजनिक गोविंदा पथके आहेत. या प्रत्येक गोविंदा पथकात 5 ते 12 वय असणा:या जवळपास तीन-चार बालगोविंदांचा समावेश असतो. मात्र दहीहंडी उत्सवादरम्यान होणारे अपघात लक्षात घेता यामुळे बालगोविंदांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे बालगोविंदांच्या सुरक्षेचा विचार करून त्यासंबंधी घेण्यात आलेला निर्णय न बदलता त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी.
दहीहंडी उत्सव जवळ आल्यामुळे बालगोविंदाचा मुद्दा अधिकच चिघळला आहे. बालहक्क आयोगाच्या या निर्णयावर राज्य शासन नेमकी काय भूमिका घेणार, 
याकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
 
मुंबई : दहीहंडीच्या सरावादरम्यान गेल्या रविवारी (दि. 3) अपघात झालेला राजेंद्र बैकर (35) हा गोविंदा अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. केईएम रुग्णालयात दाखल असणा:या राजेंद्रवर शस्त्रक्रिया करून त्याचा मणका पूर्ववत बसविण्यात आला आहे. मात्र तरीही त्याला अर्धागवायू झाल्याने कोणतीच हालचाल करता येत नाही. अशा गंभीर स्थितीत असणारा राजेंद्र अजूनही मदतीच्या अपेक्षेत आहे.
 
च्करी रोड येथील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळात सहभागी होणारा राजेंद्र दुस:या किंवा तिस:या थरांवर चढायचा. 3 ऑगस्ट रोजी सरावादरम्यान तो दुस:या थरावर चढला होता. त्या वेळी, राजेंद्रच्या मानेला मार बसला होता. त्यानंतर, मंगळवारी राजेंद्रवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळी त्याच्या मानेवर भार पडल्यामुळे मणक्याला दुखापत झाली. शस्त्रक्रियेद्वारे राजेंद्रचा मणका पूर्ववत बसविण्यात आला आहे.
 
च्श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळाचे अध्यक्ष अंकुश गुरव यांनी सांगितले की, राजेंद्रला दुखापत झाल्यापासून दहीहंडी समन्वय समिती आणि नगरसेवकांची रीघ लागली आहे, मात्र अजूनही कोणीच मदत केलेली नाही. परंतु, मंडळाच्या वतीने राजेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांना लागणारे आर्थिक साहाय्य केले जात आहे. राजेंद्र हा खासगी कंपनीत नोकरी करीत असून, त्याला पाच आणि सात वर्षाची दोन अपत्ये आहेत.