शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

बालमहोत्सव सुरू

By admin | Updated: November 14, 2016 04:55 IST

दोन वर्षांपासून बंद असलेला ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ यंदा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला किमान सव्वा लाख

संदीप आडनाईक / कोल्हापूरदोन वर्षांपासून बंद असलेला ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ यंदा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला किमान सव्वा लाख रुपयाचा निधी मंजूर केला असून, तशी आर्थिक तरतूदही केली आहे. बालगृहातील मुला-मुलींसाठी यंदा राज्य सरकारने ही बालदिनानिमित्त आनंदाची भेट दिली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त तत्कालीन आघाडी सरकारने २0१२पासून बालगृहातील मुला-मुलींसाठी ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सुरू केला होता. हा सोहळा म्हणजे खेळ, करमणूक आणि व्यक्तिमत्त्व विकासाची एक पर्वणीच होती. मात्र, आर्थिक तरतुदीअभावी २0१४ पासून विद्यमान सरकारने तो बंद केला होता. कोल्हापुरातील ‘आभास फाउंडेशन’ या संस्थेने गेली दोन वर्षे सातत्याने याबाबत पाठपुरावा केला. ३६ जिल्ह्यांतील बालमहोत्सवासाठी ४0 लाख ७0 हजार २00 रुपयांचा निधी मंजूर केला आहे, तशी तरतूदही केली आहे. राज्यात ९९४ बालगृहे व ६0 निरीक्षण गृहामध्ये ९0 हजार मुले आहेत. त्यांना त्याचा लाभ होईल.पाच लाखांचा निधी सव्वा लाखांवर२0१२ मध्ये महिला व बाल विकास विभागाने ही योजना सुरू करताना प्रत्येक जिल्ह्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली होती. २0१२ आणि २0१३ या दोन वर्षांत बालमहोत्सवावर हा निधी खर्चही झाला होता, परंतु नवीन सरकारने सत्तेवर येताच २0१४ पासून आर्थिक तरतूद नसल्याचे कारण देत, महोत्सवच बंद केला होता. यंदा मात्र, पाच लाख रुपयांच्या अनुदानात कपात करून, अवघ्या सव्वा लाख रुपयांवर बोळवण करण्यात आली आहे. महोत्सव नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतो.