शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

बालमहोत्सव सुरू

By admin | Updated: November 14, 2016 04:55 IST

दोन वर्षांपासून बंद असलेला ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ यंदा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला किमान सव्वा लाख

संदीप आडनाईक / कोल्हापूरदोन वर्षांपासून बंद असलेला ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ यंदा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला किमान सव्वा लाख रुपयाचा निधी मंजूर केला असून, तशी आर्थिक तरतूदही केली आहे. बालगृहातील मुला-मुलींसाठी यंदा राज्य सरकारने ही बालदिनानिमित्त आनंदाची भेट दिली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त तत्कालीन आघाडी सरकारने २0१२पासून बालगृहातील मुला-मुलींसाठी ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सुरू केला होता. हा सोहळा म्हणजे खेळ, करमणूक आणि व्यक्तिमत्त्व विकासाची एक पर्वणीच होती. मात्र, आर्थिक तरतुदीअभावी २0१४ पासून विद्यमान सरकारने तो बंद केला होता. कोल्हापुरातील ‘आभास फाउंडेशन’ या संस्थेने गेली दोन वर्षे सातत्याने याबाबत पाठपुरावा केला. ३६ जिल्ह्यांतील बालमहोत्सवासाठी ४0 लाख ७0 हजार २00 रुपयांचा निधी मंजूर केला आहे, तशी तरतूदही केली आहे. राज्यात ९९४ बालगृहे व ६0 निरीक्षण गृहामध्ये ९0 हजार मुले आहेत. त्यांना त्याचा लाभ होईल.पाच लाखांचा निधी सव्वा लाखांवर२0१२ मध्ये महिला व बाल विकास विभागाने ही योजना सुरू करताना प्रत्येक जिल्ह्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली होती. २0१२ आणि २0१३ या दोन वर्षांत बालमहोत्सवावर हा निधी खर्चही झाला होता, परंतु नवीन सरकारने सत्तेवर येताच २0१४ पासून आर्थिक तरतूद नसल्याचे कारण देत, महोत्सवच बंद केला होता. यंदा मात्र, पाच लाख रुपयांच्या अनुदानात कपात करून, अवघ्या सव्वा लाख रुपयांवर बोळवण करण्यात आली आहे. महोत्सव नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतो.