शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

दिवाळे गावात बहरीनाथाचे आगमन

By admin | Updated: October 31, 2016 02:48 IST

बहरीनाथाच्या आगमनाने दिवाळे गावातील दिवाळी सणाला सुरुवात होते.

नवी मुंबई : बहरीनाथाच्या आगमनाने दिवाळे गावातील दिवाळी सणाला सुरुवात होते. कोळी बांधवांच्या परंपरेत दिवाळे गावातील बहरीनाथाच्या यात्रेला विशेष महत्त्व असून रविवारी बहरीनाथ उत्सव साजरा केला.बहरीनाथाची मूर्ती वर्षभर घारापुरी येथील समुद्रात असते. नरकचतुर्दशीच्या दिवशी गावातील शेकडो ग्रामस्थ होड्यांच्या सहाय्याने समुद्रात मोठ्या काठीच्या सहाय्याने देवाचा शोध घेतात. त्यानंतर गावातील ग्रामस्थ देवाची स्थापना करतात. देवाच्या दर्शनासाठी ठाणे, रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दिवाळे गावात येत असतात. ग्रामस्थांसाठी वर्षांतील सर्वात मोठा सण असल्याने कोळीवाड्यात मोठ्या फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई केली जाते. कोळी महिला देखील पारंपरिक पद्धतीने कोळी नृत्य सादर करतात. पालखी सोहळ्यानंतर सोमवारी विसर्जन केले जाणार आहे. यावेळी संपूर्ण कोळीवाडा विसर्जन यात्रेत सहभागी होतात. वर्षभर कोळी बांधव समुद्रात मच्छीमारी करीत असतात, त्यांचे रक्षण बहरीनाथ महाराज करीत असल्याची प्रतिक्रि या येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.>ग्रामस्थांसाठी वर्षांतील सर्वात मोठा सण असल्याने कोळीवाड्यात मोठ्या फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई केली जाते. कोळी महिला देखील पारंपरिक पध्दतीने कोळी नृत्य सादर करतात.