शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

सजग राजकारण म्हणजे विवेकवाद पुढे नेणे

By admin | Updated: August 11, 2015 01:10 IST

राजकारण आणि विवेकाचा काही संबंध नाही, असे दाखविले जाते. मात्र राजकारणात सजग असणे हे विवेकवाद पुढे नेण्याचे काम असून भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत

पुणे : राजकारण आणि विवेकाचा काही संबंध नाही, असे दाखविले जाते. मात्र राजकारणात सजग असणे हे विवेकवाद पुढे नेण्याचे काम असून भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र कानगो यांनी रविवारी येथे केले.तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भारतीय विवेकवाद्यांच्या राष्ट्रीय परिषदेचा व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या(अंनिस) रौप्य वर्षपूर्ती अधिवेशनाचा समारोप रविवारी झाला. राज्याच्या विविध भागातील सुमारे अकराशे स्त्री- पुरु ष कार्यकर्ते उपस्थित होते. अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रदेश प्रधान सचिव माधव वाबगे, सुशीला मुंडे, मिलिंद देशमुख तसेच प्रदेश कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, संजय बनसोडे यांच्यासह शैला दाभोलकर, मनीषा महाजन आणि महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ आदी मंचावर होते. (प्रतिनिधी)भोंडला, दहीहंडी, सामूहिक अथर्वशीर्षविद्या बाळ म्हणाल्या, महिलांनी अनावश्यक गोष्टींऐवजी उपयुक्त, आवडीच्या आणि गंभीर गोष्टींसाठी वेळ द्यायला हवा. भोंडला, दहीहंडी, सामूहिक अथर्वशीर्ष अशा धार्मिक मूलतत्त्ववाद्यांच्या शक्तिप्रदर्शनात सहभागी व्हायचे की नाही याचा विवेक जागवावा. विवेकाला काळिमा फासणारे काही घडत असेल तर त्याला विरोध करायला हवा.