शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैली बदलणे आवश्यक

By admin | Updated: August 26, 2016 01:56 IST

भारत हा मधुमेह रुग्णांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर असून, त्याला भारतीयांची जीवनशैली जबाबदार आहे

मुंबई : भारत हा मधुमेह रुग्णांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर असून, त्याला भारतीयांची जीवनशैली जबाबदार आहे. मधुमेह टाळायचा असेल तर मैदानी खेळ आणि व्यायाम करायला हवा. अन्यथा मधुमेहावर नियंत्रण मिळवणे अशक्य होईल, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. केईकी मेहता यांनी रविवारी आयआयटी मुंबई येथे केले. आयआयटी मुंबई वार्षिक विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव आणि रोटरी क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्युअर्ड’ (कॅन यू रिअली एस्केप डायबिटीस) या मधुमेहावरील चर्चासत्राचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. केईकी मेहता बोलत होत्या. रोटरी ३१४१ डिस्ट्रीक्ट गव्हर्नर गोपाल मंधानिया, रोटरी ३१४१चे चिफ प्रोजेक्ट डायरेक्टर अरुण भार्गावा, आयआयटी मुंबईच्या प्राध्यापक सोम्यो मुखर्जी, डायबिटोलॉजिस्ट डॉ. प्रदीप गाडगे या वेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘आयआयटी मुंबईशी संलग्न अशा क्युअर्ड’ संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. डॉ. मेहता यांनी मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठीच्या अगदी साध्या सोप्या उपाययोजना सांगितल्या व तरुणांच्या बदलत्या जीवनशैलीतील दोष दाखवून दिले. आयआयटी मुंबईच्या डीन आॅफ स्टुटंट अफेअर्स प्राध्यापक सोम्यो मुखर्जी यांनी यावेळी आयआयटीच्या टेकफेस्ट टीमचे कौतुक केले. या माध्यमातून मधुमेहाची मोफत तपासणी करण्यात येणार असून मधुमेहाविषयी जनजागृती करण्याचा हेतू यामागे असेल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ हा सर्वांत मोठा महोत्सव असून, यात देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदा तरुणांना सामाजिक कार्याची गोडी लागावी म्हणून याचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)