शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सरासरी ८१% मतदान

By admin | Updated: December 20, 2015 01:44 IST

राज्यातील २६ जिल्ह्यांमधील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच इतर ग्रामपंचायतींच्या ८८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले.

मुंबई : राज्यातील २६ जिल्ह्यांमधील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच इतर ग्रामपंचायतींच्या ८८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. प्राथमिक अंदाजानुसार, सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी दिली.राज्य निवडणूक आयोगाने २६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने उर्वरित २२० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी रविवारी होणार आहे व निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल, असे सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मतदान झालेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतीठाणे- ३, रायगड- ७, रत्नागिरी- ३३, सिंधुदुर्ग- २, नाशिक- १०, धुळे- १, जळगाव- ६, नंदुरबार- ८२, अहमदनगर- ४, पुणे- ४, सोलापूर- ११, सातारा- ७, कोल्हापूर- ३, औरंगाबाद- ३, नांदेड- ७, परभणी- ४, उस्मानाबाद- २, जालना- ४, लातूर- १, हिंगोली- ३, यवतमाळ- १, वाशीम- ३, बुलढाणा- ३, चंद्रपूर- ७, भंडारा- ४ आणि गडचिरोली- ५. एकूण- २२०.