शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

महिला विकासासाठी सर्व स्तरातून प्रयत्न

By admin | Updated: January 16, 2017 05:35 IST

समाजाच्या प्रत्येक घटकाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचा सूर भटक्या विमुक्तांच्या संमेलनातील परिसंवादात उमटला.

नाशिक : जग आधुनिक तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना विमुक्त जाती, भटक्या जमातींमधील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक, आरोग्य, आहाराविषयीच्या ज्ञानाचा अभाव असून, महिलांच्या विकासासाठी शासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न होत असले तरी ते तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने समाजाच्या प्रत्येक घटकाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचा सूर भटक्या विमुक्तांच्या संमेलनातील परिसंवादात उमटला.संमेलनात दुसऱ्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील विधी अधिकारी अ‍ॅड. ज्योती भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात प्रा. सुनीता पाटील, ज्योती दुबे, वंदना उगले व कविता मानकर यांनी विचार मांडले. तळागाळातील महिलांपर्यंत शिक्षणासोबतच आरोग्य शिक्षण, आहार आदी विषयांची माहिती पोहोचण्याची गरज व्यक्त करण्यात आली. रघुनाथ राठोड यांनी सरकारने भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावा, भाऊसाहेब भारती यांनी समाजातील स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभाग असावा, प्रा. डी. के. गोसावी यांनी भटक्या विमुक्तांसाठी निवारा हक्क मान्य करावा, मधुकर गिरी यांनी समाजातील मुला-मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे, असे ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले. मनीषा राव, गुरुनाथ पेढारकर, सुंदर डांगे, डॉ. रामनाथ वाढे, दत्तात्रय बैरागी, निर्मिती वैद्य, प्रियंका सानप, पापालाल पवार, प्रीतेश बैरागी, भटके विमुक्त संघर्ष परिषद, संघर्ष वाहिनी संस्था यांना भटके विमुक्त भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अ‍ॅड. सुदाम सांगळे, पांडुरंग आंधळे व एन. एम. आव्हाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)