शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

महिला विकासासाठी सर्व स्तरातून प्रयत्न

By admin | Updated: January 16, 2017 05:35 IST

समाजाच्या प्रत्येक घटकाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचा सूर भटक्या विमुक्तांच्या संमेलनातील परिसंवादात उमटला.

नाशिक : जग आधुनिक तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना विमुक्त जाती, भटक्या जमातींमधील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक, आरोग्य, आहाराविषयीच्या ज्ञानाचा अभाव असून, महिलांच्या विकासासाठी शासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न होत असले तरी ते तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने समाजाच्या प्रत्येक घटकाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचा सूर भटक्या विमुक्तांच्या संमेलनातील परिसंवादात उमटला.संमेलनात दुसऱ्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील विधी अधिकारी अ‍ॅड. ज्योती भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात प्रा. सुनीता पाटील, ज्योती दुबे, वंदना उगले व कविता मानकर यांनी विचार मांडले. तळागाळातील महिलांपर्यंत शिक्षणासोबतच आरोग्य शिक्षण, आहार आदी विषयांची माहिती पोहोचण्याची गरज व्यक्त करण्यात आली. रघुनाथ राठोड यांनी सरकारने भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावा, भाऊसाहेब भारती यांनी समाजातील स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभाग असावा, प्रा. डी. के. गोसावी यांनी भटक्या विमुक्तांसाठी निवारा हक्क मान्य करावा, मधुकर गिरी यांनी समाजातील मुला-मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे, असे ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले. मनीषा राव, गुरुनाथ पेढारकर, सुंदर डांगे, डॉ. रामनाथ वाढे, दत्तात्रय बैरागी, निर्मिती वैद्य, प्रियंका सानप, पापालाल पवार, प्रीतेश बैरागी, भटके विमुक्त संघर्ष परिषद, संघर्ष वाहिनी संस्था यांना भटके विमुक्त भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अ‍ॅड. सुदाम सांगळे, पांडुरंग आंधळे व एन. एम. आव्हाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)