शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सुकाणू समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 02:49 IST

सरकारमधील मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असताना, सोमवारी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत झालेला केवळ १ लाखापर्यंतच कर्जमाफी देण्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सरकारमधील मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असताना, सोमवारी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत झालेला केवळ १ लाखापर्यंतच कर्जमाफी देण्याचा निर्णय सुकाणू समितीने अमान्य केला आहे. सरकार समितीत फूट पाडत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. १० हजारांच्या तातडीच्या कर्जासाठी जाचक अटी असल्याने शासन निर्णयाची बुधवारी राज्यात सर्वत्र होळी करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संपाच्या सुकाणू समितीचे सदस्य करण गायकर, गणेश कदम व आप्पासाहेब पुढेकर यांनी दिली. आधी सरसकट कर्जमाफी आणि आता निर्णय बदलून केवळ एक लाखापर्यंतच कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या विरोधात राज्यभर ‘चले जाव’ आंदोलन छेडणार असल्याचेही गायकर व पुढेकर म्हणाले. सोमवारी सुकाणू समितीच्या ३५पैकी केवळ ८ सदस्यांनाच बैठकीला बोलाविले होते. समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे चर्चेला जायचे तर सर्वांनीच जाऊ, असा निर्णय घेत आम्ही चर्चेला गेल्यावर आम्हाला चर्चेला बसू दिले नाही, असे कदम यांनी सांगितले.