शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

सुकाणू समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 02:49 IST

सरकारमधील मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असताना, सोमवारी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत झालेला केवळ १ लाखापर्यंतच कर्जमाफी देण्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सरकारमधील मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असताना, सोमवारी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत झालेला केवळ १ लाखापर्यंतच कर्जमाफी देण्याचा निर्णय सुकाणू समितीने अमान्य केला आहे. सरकार समितीत फूट पाडत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. १० हजारांच्या तातडीच्या कर्जासाठी जाचक अटी असल्याने शासन निर्णयाची बुधवारी राज्यात सर्वत्र होळी करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संपाच्या सुकाणू समितीचे सदस्य करण गायकर, गणेश कदम व आप्पासाहेब पुढेकर यांनी दिली. आधी सरसकट कर्जमाफी आणि आता निर्णय बदलून केवळ एक लाखापर्यंतच कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या विरोधात राज्यभर ‘चले जाव’ आंदोलन छेडणार असल्याचेही गायकर व पुढेकर म्हणाले. सोमवारी सुकाणू समितीच्या ३५पैकी केवळ ८ सदस्यांनाच बैठकीला बोलाविले होते. समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे चर्चेला जायचे तर सर्वांनीच जाऊ, असा निर्णय घेत आम्ही चर्चेला गेल्यावर आम्हाला चर्चेला बसू दिले नाही, असे कदम यांनी सांगितले.