शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पोस्टात सुरु झाली अटल पेन्शन योजना

By admin | Updated: March 11, 2016 02:22 IST

नागरिकांना वृध्दापकाळात कुणावरही अवलंबून राहाण्याची वेळ येऊ नये यासाठी भारत सरकारने अटल पेन्शन योजना सुरु केली आहे

वाडा : नागरिकांना वृध्दापकाळात कुणावरही अवलंबून राहाण्याची वेळ येऊ नये यासाठी भारत सरकारने अटल पेन्शन योजना सुरु केली आहे.देशभरात शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या सर्व टपाल कार्यालयात ही योजना सुरु झाली असून १८ ते ४० वयोगटातील नागरिकांनी जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्यावी कमीत कमी गुंतवणूक करून वृध्दापकाळात अधिक फायदा देणारी ही योजना आहे. दरमहा ४२ रु पये ते २१० रु पये गुंतवणुक करुन वयाच्या साठीनंतर आयुष्यभर दरमहा पाच हजार रु पयांपर्यंत पेन्शन व आपल्यानंतर आपल्या जोडीदारास पेन्शन व त्यानंतर जोडीदाराच्या पश्चात नोंद केलेल्या वारसास १,७०,००० ते ८,५०,००० पर्यंत रक्कम मिळवून देणारी ही योजना आहे. ३१ मार्च २०१६ पूर्वी या योजनेत सहभागी होणाऱ्या खातेदारास केंद्र सरकार वार्षीक गुंतवणुकीच्या रक्कमेवर ५० टक्के किंवा एक हजार रु पये या पैकी जी रक्कम कमी असेल ती पाच वर्षापर्यंत संबंधीत खातेदाराच्या खात्यावर जमा करणार आहे. वृध्दापकाळासाठी अधिक फायदेशीर ठरणा-या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.(वार्ताहर)