शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

पोस्टात सुरु झाली अटल पेन्शन योजना

By admin | Updated: March 11, 2016 02:22 IST

नागरिकांना वृध्दापकाळात कुणावरही अवलंबून राहाण्याची वेळ येऊ नये यासाठी भारत सरकारने अटल पेन्शन योजना सुरु केली आहे

वाडा : नागरिकांना वृध्दापकाळात कुणावरही अवलंबून राहाण्याची वेळ येऊ नये यासाठी भारत सरकारने अटल पेन्शन योजना सुरु केली आहे.देशभरात शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या सर्व टपाल कार्यालयात ही योजना सुरु झाली असून १८ ते ४० वयोगटातील नागरिकांनी जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्यावी कमीत कमी गुंतवणूक करून वृध्दापकाळात अधिक फायदा देणारी ही योजना आहे. दरमहा ४२ रु पये ते २१० रु पये गुंतवणुक करुन वयाच्या साठीनंतर आयुष्यभर दरमहा पाच हजार रु पयांपर्यंत पेन्शन व आपल्यानंतर आपल्या जोडीदारास पेन्शन व त्यानंतर जोडीदाराच्या पश्चात नोंद केलेल्या वारसास १,७०,००० ते ८,५०,००० पर्यंत रक्कम मिळवून देणारी ही योजना आहे. ३१ मार्च २०१६ पूर्वी या योजनेत सहभागी होणाऱ्या खातेदारास केंद्र सरकार वार्षीक गुंतवणुकीच्या रक्कमेवर ५० टक्के किंवा एक हजार रु पये या पैकी जी रक्कम कमी असेल ती पाच वर्षापर्यंत संबंधीत खातेदाराच्या खात्यावर जमा करणार आहे. वृध्दापकाळासाठी अधिक फायदेशीर ठरणा-या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.(वार्ताहर)