शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला स्थैर्य देण्यासाठी गुंतवणूक वाढविण्याचे आश्वासन

By admin | Updated: December 28, 2015 04:03 IST

शेतकऱ्यांना तात्पुरती मदत करून समाधान करण्यापेक्षा शेतीला कायमस्वरूपी स्थैर्य देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर राज्य शासनाने भर दिला असून

अकोला : शेतकऱ्यांना तात्पुरती मदत करून समाधान करण्यापेक्षा शेतीला कायमस्वरूपी स्थैर्य देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर राज्य शासनाने भर दिला असून, मूल्यवर्धित शेती विकासासाठी गुंतवूणक वाढविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘अ‍ॅग्रोटेक-२०१५’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, सलग चार ते पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर मोठी संकटे निर्माण झाली असून, उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील ६० वर्षांत आपण निश्चित धोरण आखू शकलो नाही. त्यामुळे त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना वीज, पाणी, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहोत.प्रक्रिया उद्योगाची वाढ करण्यासाठी वस्त्रनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून, त्याची शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातून सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विद्यापीठाने सीडलेस संत्रा संशोधन केले आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शीतपेय व इरिगेशन कंपनीसोबत करार केला आहे. दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी पूर्व विदर्भात प्रकल्प उभारणार आहोत. कृषिपंपांचा अनुशेष मार्च २०१६पर्यंत निकाली काढला जाईल. वीज बचतीसाठीचे आधुनिक कृषिपंप उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडताना व्यवस्थेने कसे दुर्लक्ष केले, यावर विवेचन केले. (प्रतिनिधी)