शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

परीक्षा केंद्रांवर सहायक परीक्षकाची नजर

By admin | Updated: March 9, 2017 02:00 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून मंडळ वादात अडकले आहे. दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच बारावीचे तीन पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले.

मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून मंडळ वादात अडकले आहे. दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच बारावीचे तीन पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर छुप्या पद्धतीने होत असलेल्या मोबाइलच्या वापरावर कडक नजर ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहायक परीक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मुंबईतील ९७६ परीक्षा केंद्रांवर सहायक परीक्षाकाची नेमणूक करण्यात आली आहे. मोबाइलचा वापर होत असल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी हा उपाय शोधला आहे. परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची नोंद केली जाणार आहे. सहायक परीक्षक म्हणून नियुक्ती करताना दुसऱ्या शाळेतील शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आली आहे. (प्रतिनिधी)