शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

वन्यजीवांसाठी कृत्रिम तलाव

By admin | Updated: May 16, 2016 03:20 IST

हवामानातील बदल या वैश्विक समस्यांचा सामना करीत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यात अनेक ठिकाणी गंभीर होत आहे.

पाली : जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदल या वैश्विक समस्यांचा सामना करीत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यात अनेक ठिकाणी गंभीर होत आहे. वन्यजीवांना सुद्धा पाण्याच्या टंचाईचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. यामुळे वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.यासाठी वन्यजीव हद्द सोडून पाण्यासाठी मनुष्य वस्तीपर्यंत येत असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. यासाठी ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक के. पी. सिंग व रायगड उपवनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळे वन्यजीवांना जंगलातच पाणी मिळणार आहे. या योजनेंतर्गत सुधागड वनक्षेत्रपाल श्रीनिवास रुमडे यांनी वनपाल व वनसंरक्षक यांच्या मदतीने नैसर्गिक स्रोत साफसफाई करून पाण्याचा साठा स्वच्छ केला असून जिथे नैसर्गिक स्रोत नाहीत तिथे कृत्रिम स्रोत निर्माण करून पाणपोई सुरू केल्या आहेत.सुधागड तालुक्यातील १२ हजार ५९५ हेक्टर राखीव वन, ४६ हेक्टर संरक्षित वन आणि ६३९ हेक्टर संपादित वन आहे. या जंगलामध्ये बिबट्या, भेकर, रानडुक्कर, उडती खार, सात ते आठ प्रकारची माकडे, मोर आणि पशू-पक्षी, अनेक वन्यजीव वास्तव्य करीत आहेत. (वार्ताहर)