शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
5
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
6
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
7
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
8
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
9
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
10
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
11
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
13
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
14
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
15
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
16
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
17
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
19
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
20
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   

वन्यजीवांसाठी कृत्रिम तलाव

By admin | Updated: May 16, 2016 03:20 IST

हवामानातील बदल या वैश्विक समस्यांचा सामना करीत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यात अनेक ठिकाणी गंभीर होत आहे.

पाली : जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदल या वैश्विक समस्यांचा सामना करीत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यात अनेक ठिकाणी गंभीर होत आहे. वन्यजीवांना सुद्धा पाण्याच्या टंचाईचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. यामुळे वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.यासाठी वन्यजीव हद्द सोडून पाण्यासाठी मनुष्य वस्तीपर्यंत येत असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. यासाठी ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक के. पी. सिंग व रायगड उपवनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळे वन्यजीवांना जंगलातच पाणी मिळणार आहे. या योजनेंतर्गत सुधागड वनक्षेत्रपाल श्रीनिवास रुमडे यांनी वनपाल व वनसंरक्षक यांच्या मदतीने नैसर्गिक स्रोत साफसफाई करून पाण्याचा साठा स्वच्छ केला असून जिथे नैसर्गिक स्रोत नाहीत तिथे कृत्रिम स्रोत निर्माण करून पाणपोई सुरू केल्या आहेत.सुधागड तालुक्यातील १२ हजार ५९५ हेक्टर राखीव वन, ४६ हेक्टर संरक्षित वन आणि ६३९ हेक्टर संपादित वन आहे. या जंगलामध्ये बिबट्या, भेकर, रानडुक्कर, उडती खार, सात ते आठ प्रकारची माकडे, मोर आणि पशू-पक्षी, अनेक वन्यजीव वास्तव्य करीत आहेत. (वार्ताहर)