शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

कृत्रिम पाणवठे धोकादायक

By admin | Updated: May 24, 2017 02:57 IST

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांत वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात कृत्रिम पाणवठे तयार केले जातात.

गणेश वासनिक  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील व्याघ्र प्रकल्पांत वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र हे पाणवठे वन्यप्राण्यांसाठी धोकादायक असून यात साचलेले पाणी प्यायल्याने प्राण्यांना संसर्गजन्य रोग होण्याची भीती वर्तविली गेली आहे. तसेच यात विष कालवून वाघांची शिकार होण्याचीही शक्यता आहे. म्हणून पाणवठे कोरडे करूनच नव्याने पाणी भरण्याच्या सूचना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ने दिल्या आहेत. प्रकल्पांत जागतिक वन्यजीव संरक्षण निधीतून कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. दर पाच किमीवर एक पाणवठा, असे नियोजन दरवर्षी केले जाते. यंदाही विदर्भातील सहा व्याघ्र प्रकल्पांत नव्याने १५०० च्यावर कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र, साचलेले पाणी प्यायल्यास प्राण्यांना जंत, डायरिया, बॅक्टेरिया इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, अशी माहिती अमरावती येथील पशुवैद्यकीय अधिकारी राजेश श्रीराव यांनी दिली.