शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

कृत्रिम पाणवठे धोकादायक

By admin | Updated: May 24, 2017 02:57 IST

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांत वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात कृत्रिम पाणवठे तयार केले जातात.

गणेश वासनिक  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील व्याघ्र प्रकल्पांत वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र हे पाणवठे वन्यप्राण्यांसाठी धोकादायक असून यात साचलेले पाणी प्यायल्याने प्राण्यांना संसर्गजन्य रोग होण्याची भीती वर्तविली गेली आहे. तसेच यात विष कालवून वाघांची शिकार होण्याचीही शक्यता आहे. म्हणून पाणवठे कोरडे करूनच नव्याने पाणी भरण्याच्या सूचना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ने दिल्या आहेत. प्रकल्पांत जागतिक वन्यजीव संरक्षण निधीतून कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. दर पाच किमीवर एक पाणवठा, असे नियोजन दरवर्षी केले जाते. यंदाही विदर्भातील सहा व्याघ्र प्रकल्पांत नव्याने १५०० च्यावर कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र, साचलेले पाणी प्यायल्यास प्राण्यांना जंत, डायरिया, बॅक्टेरिया इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, अशी माहिती अमरावती येथील पशुवैद्यकीय अधिकारी राजेश श्रीराव यांनी दिली.