शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० वरून सेनेचे सरकारला चिमटे

By admin | Updated: March 3, 2015 00:43 IST

जम्मू-काश्मीर सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कलम ३७० सारखा पारंपरिक मुद्दा बाजूला ठेवून तडजोड करणाऱ्या भाजपवर मित्र पक्षांकडून जोरदार टीका होत आहे़

जयशंकर गुप्त - नवी दिल्लीजम्मू-काश्मीर सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कलम ३७० सारखा पारंपरिक मुद्दा बाजूला ठेवून तडजोड करणाऱ्या भाजपवर मित्र पक्षांकडून जोरदार टीका होत आहे़ सोमवारी केंद्रात व महाराष्ट्रात भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनने यानिमित्ताने मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले़ जम्मू- काश्मिरात कलम ३७० बाबत सरकारने काय कारवाई केली? असा खोचक प्रश्न सेनेने राज्यसभेत उपस्थित केला़राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेच्या क्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारला घेरले़ राऊत यांनी मोदी सरकारला सर्वांसाठी समान नागरी कायदा व कलम ३७० चे स्मरण करून दिले़ अभिभाषण सरकारने केलेल्या किंवा भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यांची प्रस्तावना-आराखडा असते, असे सांगत ते म्हणाले की, कायदा आणि राज्यघटनेनुसार सर्वांकडे समान भावनेतून बघितले गेले पाहिजे, हे समान नागरी कायद्याचे मूळ तत्त्व आहे़ आम्ही सर्व सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’सोबत आहोत आणि सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे़ मात्र देशातील विविध भागांत शरणार्थ्यांचे जीवन जगणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या समस्या, त्यांची घरवापसी याबाबतही सरकारने ठोस पावले उचलायला हवीत़४जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची भाजपाची पूर्वापार मागणी राहिलेली आहे़ मात्र जम्मू-काश्मिरात पीडीपीसोबत सत्तेत सहभागी होताना भाजपाने कलम ३७० चा मुद्दा थंडबस्त्यात टाकला आहे़