शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पाणीटंचाईने त्रस्त ११० कुटुंबांनी आसनगाव सोडले

By admin | Updated: May 14, 2014 02:11 IST

मोठ्याप्रमाणात औद्योगिकीकरणासह शहरीकरणामुळे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तसेच आसनगांव येथे तीव्र पाणी जाणवू लागल्याने येथील रहिवाशी शेवटी पाणीटंचाईला कंटाळून घरे सोडू लागले आहेत.

भरत उबाळेआसनगांव - मोठ्याप्रमाणात औद्योगिकीकरणासह शहरीकरणामुळे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तसेच आसनगांव येथे तीव्र पाणी जाणवू लागल्याने येथील रहिवाशी शेवटी पाणीटंचाईला कंटाळून घरे सोडू लागले आहेत. आसनगांवच्या तुळशी विहार, निर्मल नगर, कुणबी नगर, संभाजीनगर, औद्योगिक वसाहत येथे पाणीटंचाईने गंभीर स्वरु प धारण केले आहे. आसनगांव नळपाणीपुरवठा योजना कोलमडून पडली आहे. पाणीटंचाईला त्रासलेले रहिवाशी येथील वास्तव्य सोडून अन्यत्र स्थलांतर करु लागले आहेत. आता पर्यंत ११० घरांना कुलूप लागले आहे़ शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आऱ डी़ धादवड म्हणाले की, शहरीकरण वाढीस लागल्याने येथील पाण्याची गरज वाढली आहे़ मात्र, यासाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी स्थगित आहे़आसनगांव औद्योगिक वसाहतीत पाच हजाराहून अधिक कारखाने असून आम्हांला नळजोडणी नाही़ पाण्याअभावी आमचे उद्योग संकटात आले आहेत़ अनेक उद्योग स्थलांतरीत होत आहेत़ आमच्या प्रश्नांसाठी राजकीय नेत्यांना वेळ नाही, असा आरोप शहापूर मॅन्युफॅˆरर्स असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी विनोद विशे यांनी केला. ( वार्ताहर)--* जमिन विकसित करु न घरे विकणार्‍या बिल्डरांना येथे पाणीटंचाईचा जोरदार फटका बसला आहे. * आसनगांव मध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होऊनही औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २० वर्षापासून अद्याप नळजोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील कारखानदार गेली २० वर्षे खासगी टँकरचेच पाणी वापरीत आहेत़ * पाणी टंचाईत होरपळणार्‍या रहिवाशांना, बिल्डरांसह लघु उद्योजकांना खाजगी टँन्करने होणा-या पाणीपुरवठ्याचा आसरा घ्यावा लागत असल्याने टँन्कर लॉबीचे येथे वर्चस्व वाढले आहे.