शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

अजून वणवा पेटायची वाट बघताय का? - नाना पाटेकर

By admin | Updated: October 27, 2015 02:01 IST

‘सरकारी वेतन ३५ वर्षांत २०० पटींनी वाढले. सोन्याचा भाव अनेक पटींनी वाढला, पण उत्पादन खर्च भरमसाठ वाढत असताना शेतमालाचा भाव फक्त आठपट वाढला

जळगाव : ‘सरकारी वेतन ३५ वर्षांत २०० पटींनी वाढले. सोन्याचा भाव अनेक पटींनी वाढला, पण उत्पादन खर्च भरमसाठ वाढत असताना शेतमालाचा भाव फक्त आठपट वाढला, अशा परिस्थितीत शेतकरी काय करणार? मात्र, आपण अजून वणवा पेटायची वाट पाहत आहोत काय?’ असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे केला.‘नाम फाउंडेशन’चे विश्वस्त नाना पाटेकर व अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत ३५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले. त्यात जळगावमधील २४३ आणि धुळे जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांचा समावेश होता.नाना म्हणाले, ‘जगण्यासाठी कारणे हवीत. डोंगराएवढे दु:ख शेतकऱ्यांसमोर आहे. आपण सण कसे साजरे करायचे. नकारात्मक विचार दूर सारू. आमची संस्था नाममात्र आहे. शेतकऱ्यांना लोकांचा आधार मिळत आहे. ही लोकचळवळ व्हावी. ‘नाम’ संस्था सर्वांची आहे.’‘आपण बंदिस्त आयुष्य जगतो. संकुचित झालो आहोत. आरशात पाहून आपल्याला आपली किळस का येत नाही! आपण फक्त फुले, आंबेडकर यांची नावे घेतो. त्यांच्या विचारांची जोपासना करीत नाही,’ अशा भावना पाटेकर यांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)