शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

पोलिसांकडून सावधगिरीचे आवाहन

By admin | Updated: May 15, 2017 05:57 IST

मुंबईतून २६ पाकिस्तानी बेपत्ता असल्याबाबत अधिकृतपणे अद्याप आमच्यापर्यंत कसलीही माहिती आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतून २६ पाकिस्तानी बेपत्ता असल्याबाबत अधिकृतपणे अद्याप आमच्यापर्यंत कसलीही माहिती आलेली नाही. मात्र आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेत असून आपल्या परिसरात संशयास्पद व्यक्ती, वस्तू निदर्शनास आल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, असे राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे.जुहू परिसरात राहत असलेला एक पाकिस्तानी दुकानदार व अन्य २५ पाक नागरिक मुंबईतून अचानक नाहिसे झाले आहेत. दोन आठवड्यांपासून त्यांचा ठावठिकाणा आढळून येत नाही, असे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काहीही बोलत नसल्याने त्याबाबत गूढ वाढले होते. एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी रविवारी त्याबाबत बोलताना अधिकृतपणे एटीएसला अशी काही माहिती कळवण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी घाबरून कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच संशयास्पद व्यक्ती, वस्तूंची माहिती निदर्शनास आल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, असे आवाहन केले. मुंबईचे (कायदा व सुव्यवस्था) सहआयुक्त देवेन भारती यांनीही पाक नागरिक बेपत्ता असल्याबाबत आमच्याकडे काहीही माहिती नसल्याचे सांगितले.