शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून सावधगिरीचे आवाहन

By admin | Updated: May 15, 2017 05:57 IST

मुंबईतून २६ पाकिस्तानी बेपत्ता असल्याबाबत अधिकृतपणे अद्याप आमच्यापर्यंत कसलीही माहिती आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतून २६ पाकिस्तानी बेपत्ता असल्याबाबत अधिकृतपणे अद्याप आमच्यापर्यंत कसलीही माहिती आलेली नाही. मात्र आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेत असून आपल्या परिसरात संशयास्पद व्यक्ती, वस्तू निदर्शनास आल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, असे राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे.जुहू परिसरात राहत असलेला एक पाकिस्तानी दुकानदार व अन्य २५ पाक नागरिक मुंबईतून अचानक नाहिसे झाले आहेत. दोन आठवड्यांपासून त्यांचा ठावठिकाणा आढळून येत नाही, असे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काहीही बोलत नसल्याने त्याबाबत गूढ वाढले होते. एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी रविवारी त्याबाबत बोलताना अधिकृतपणे एटीएसला अशी काही माहिती कळवण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी घाबरून कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच संशयास्पद व्यक्ती, वस्तूंची माहिती निदर्शनास आल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, असे आवाहन केले. मुंबईचे (कायदा व सुव्यवस्था) सहआयुक्त देवेन भारती यांनीही पाक नागरिक बेपत्ता असल्याबाबत आमच्याकडे काहीही माहिती नसल्याचे सांगितले.