शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘शिक्षकांच्या निवृत्तीवेतनावर दोन आठवड्यांत उत्तर द्या’

By admin | Updated: May 19, 2017 01:25 IST

सहाव्या वेतन आयोगात २००६पासून निवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद केली आहे. मात्र, राज्य सरकारने निवृत्तीवेतनाचा लाभ २००९पासून निवृत्त झालेल्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सहाव्या वेतन आयोगात २००६पासून निवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद केली आहे. मात्र, राज्य सरकारने निवृत्तीवेतनाचा लाभ २००९पासून निवृत्त झालेल्या शिक्षकांना देण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी कॉलेज अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटी टीचर्स युनियन’ने (बीयूसीटीयू) केलेल्या अवमान याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. उत्तर देण्यासाठी ही अखेरची संधी असेल, असेही न्यायालयाने सरकारला बजावले आहे.बीयूसीटीयूच्या म्हणण्यानुसार, २० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व १ जानेवारी २००६नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित दरानुसार ७ लाख रुपये निवृत्त वेतन व अंशदान देण्याची शिफारस सहाव्या वेतन आयोगात करण्यात आली आहे; परंतु राज्य सरकार १ जानेवारी २००९नंतर निवृत्त झालेल्यांना सुधारित दराने निवृत्ती वेतन व अंशदानाचा लाभ देत आहे. अनेक न्यायालयांनी सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या बाजूने निर्णय देत, राज्य सरकारला शिफारशीनुसारच निवृत्ती वेतनाचा व अंशदानाचा लाभ देण्याचा आदेश दिला आहे, तरीही राज्य सरकार या आदेशाला न जुमता, मनमानी कारभार करत आहे, असा युक्तिवाद बीयूसीटीयूच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला.