शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

पाणीटंचाईचा आणखी एक बळी

By admin | Updated: June 27, 2016 05:05 IST

मुंब्रा स्थानकातून पाणी घेऊन येणाऱ्या सीताराणी गंगाप्रसाद पटवा (४५) या महिलेचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला.

डोंबिवली : दिव्यात भीषण पाणीटंचाई असल्याने मुंब्रा स्थानकातून पाणी घेऊन येणाऱ्या सीताराणी गंगाप्रसाद पटवा (४५) या महिलेचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला. दिव्यातील पाणीटंचाईने दोन व्यक्तींचे असेच बळी गेले आहेत.ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिव्यात भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पर्याय नसल्याने मुंब्रा स्थानकातून पाणी आणावे लागते. पाणी आणताना रूळ ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागतो. रविवारी सकाळी अप धीम्या मार्गावर सीताराणी पटवा यांना अपघात झाला. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, कपडे धुण्यासाठी गेलेल्या सीताराणी पश्चिमेतून पूर्वेला जात होत्या. त्यादरम्यान अप धीम्या मार्गावरून आलेल्या लोकलचा त्यांना अंदाज आला नाही आणि गाडीची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती गंगाप्र्रसाद, विनोद, गोविंद, लक्ष्मीनारायण ही तीन मुले, रीना ही मुलगी, गुडिया (सून) असा परिवार आहे. दिव्यात पश्चिमेला रेल्वे रुळांनजीकच्या समांतर रस्त्यालगत असलेल्या साईकुटीर इमारतीत पटवा कुटुंब २००९ पासून वास्तव्याला आहे.सहा महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी दिव्यातून मुंब्रा स्थानकात पाणी भरण्याच्या निमित्ताने गेलेल्या एका नागरिकाचा लोकलची धडक लागून मृत्यू झाला होता. केवळ पाणीटंचाईमुळे पाण्याच्या शोधात अन्यत्र जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. असे असतानाही ठाणे महापालिका प्रशासन नागरिकांची अडचण सोडवण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करीत नाही. केवळ अश्वासने देते. येथील नगरसेवक निष्क्रिय असून दिवावासीयांची स्थिती अतिशय गंभीर होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त झाली. ठाणे रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)