शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

रेल्वेमधील गुन्ह्यांच्या प्रमाणात वर्षागणिक वाढ

By admin | Updated: July 12, 2014 01:07 IST

2013 मध्ये याआधीच्या वर्षाच्या तुलनेत अशा घटनांचे प्रमाण 21.5 टक्क्यांनी वाढल्याची कबुली रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : रेल्वेतील गुन्ह्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत असून 2क्13 मध्ये याआधीच्या वर्षाच्या तुलनेत अशा घटनांचे प्रमाण 21.5 टक्क्यांनी वाढल्याची कबुली  रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.
काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी रेल्वेतील गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले होते. रेल्वेत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वर्षागणिक वाढ होत असल्याची सरकारला कल्पना आहे काय, असा प्रश्न विचारत खा. दर्डा यांनी दरवर्षी सुमारे 19,क्क्क् गुन्हे घडत आहेत. हे प्रमाण त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 5क् टक्के अधिक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
त्यावर गौडा म्हणाले की, आधीच्या वर्षाच्या तुलनेत 5क् टक्के गुन्हे वाढतात, असे म्हणणो चुकीचे आहे. तथापि, 2क्13 मध्ये 21.5 टक्के गुन्हे वाढले. त्याबाबत त्यांनी सविस्तर आकडेवारीही दिली.  2क्11 मध्ये 22,493, 2क्12 मध्ये 21,775 आणि 2क्13 मध्ये 26,467 गुन्ह्याच्या घटना घडल्या. (यामध्ये अनुक्रमे 14,7क्1, 14,267 आणि 18,क्37 चोरीच्या घटनांचाही समावेश आहे.)
भारतीय रेल्वेतील गुन्हे रोखणो आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची घटनात्मक जबाबदारी राज्य सरकारच्या गव्हर्नमेंट रेल्वे प्रोटेक्शनची (जीआरपी) आहे, असे त्यांनी नमूद केले. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) काही महत्त्वाच्या गाडय़ांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाचे आणि संवेदनशील स्थानकांवरील बंदोबस्तासाठी जीआरपीला पूरक ठरत असते. महिलांसंदर्भातील गुन्हे वाढत आहेत. एकटय़ादुकटय़ा महिलेला रेल्वेतून प्रवास करण्यास कठीण झाले आहे काय, आणि असे असेल तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने कोणते उपाय योजले आहेत, यावर रेल्वेमंत्र्यांनी  रेल्वे गाडय़ांमध्ये महिलांवरील गुन्हे वाढल्याची कबुली दिली; मात्र रेल्वेतून महिलांना एकटय़ाने प्रवास कठीण झाले आहे, असे म्हणणो चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)