शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमधील गुन्ह्यांच्या प्रमाणात वर्षागणिक वाढ

By admin | Updated: July 12, 2014 01:07 IST

2013 मध्ये याआधीच्या वर्षाच्या तुलनेत अशा घटनांचे प्रमाण 21.5 टक्क्यांनी वाढल्याची कबुली रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : रेल्वेतील गुन्ह्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत असून 2क्13 मध्ये याआधीच्या वर्षाच्या तुलनेत अशा घटनांचे प्रमाण 21.5 टक्क्यांनी वाढल्याची कबुली  रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.
काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी रेल्वेतील गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले होते. रेल्वेत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वर्षागणिक वाढ होत असल्याची सरकारला कल्पना आहे काय, असा प्रश्न विचारत खा. दर्डा यांनी दरवर्षी सुमारे 19,क्क्क् गुन्हे घडत आहेत. हे प्रमाण त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 5क् टक्के अधिक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
त्यावर गौडा म्हणाले की, आधीच्या वर्षाच्या तुलनेत 5क् टक्के गुन्हे वाढतात, असे म्हणणो चुकीचे आहे. तथापि, 2क्13 मध्ये 21.5 टक्के गुन्हे वाढले. त्याबाबत त्यांनी सविस्तर आकडेवारीही दिली.  2क्11 मध्ये 22,493, 2क्12 मध्ये 21,775 आणि 2क्13 मध्ये 26,467 गुन्ह्याच्या घटना घडल्या. (यामध्ये अनुक्रमे 14,7क्1, 14,267 आणि 18,क्37 चोरीच्या घटनांचाही समावेश आहे.)
भारतीय रेल्वेतील गुन्हे रोखणो आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची घटनात्मक जबाबदारी राज्य सरकारच्या गव्हर्नमेंट रेल्वे प्रोटेक्शनची (जीआरपी) आहे, असे त्यांनी नमूद केले. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) काही महत्त्वाच्या गाडय़ांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाचे आणि संवेदनशील स्थानकांवरील बंदोबस्तासाठी जीआरपीला पूरक ठरत असते. महिलांसंदर्भातील गुन्हे वाढत आहेत. एकटय़ादुकटय़ा महिलेला रेल्वेतून प्रवास करण्यास कठीण झाले आहे काय, आणि असे असेल तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने कोणते उपाय योजले आहेत, यावर रेल्वेमंत्र्यांनी  रेल्वे गाडय़ांमध्ये महिलांवरील गुन्हे वाढल्याची कबुली दिली; मात्र रेल्वेतून महिलांना एकटय़ाने प्रवास कठीण झाले आहे, असे म्हणणो चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)