शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

अण्णांची मध्यस्थी नाकारली!

By admin | Updated: June 3, 2017 03:42 IST

ख्यमंत्री कार्यालयातून शुक्रवारी दुपारी चर्चेसाठी बोलावणे आल्यानंतर शेतकरी संपाचे सारथ्य करणाऱ्या किसान क्रांती समितीचे

दिलीप चोखर/ अजय जोर्शी/  लोकमत न्यूज नेटवर्कराहाता /पुणतांबा : मुख्यमंत्री कार्यालयातून शुक्रवारी दुपारी चर्चेसाठी बोलावणे आल्यानंतर शेतकरी संपाचे सारथ्य करणाऱ्या किसान क्रांती समितीचे सदस्य सायंकाळी मुंबईस रवाना झाले. दरम्यान, संपाबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांची मध्यस्थी समितीने नाकारली.मुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतर आंदोलनाच्या समन्वय समितीची बैठक झाली. संपाबाबत अण्णा हजारेंची मध्यस्थी नाकारण्यात आल्याचे सांगून ते भाजपाचे समर्थक असल्याचा आरोप जयाजी सूर्यवंशी यांनी केला. अण्णा शेतकऱ्यांचे नाही, तर भाजपाचे समर्थक असून ते देवेंद्र व नरेंद्र मोदींच्या मदतीला धावले आहेत. मध्यस्थी करायची होती, तर आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. बऱ्याच दिवसांपासून अण्णा बाजूला पडलेले होते. या माध्यमातून प्रकाशझोतात येण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, अशी टीका सूर्यवंशी यांनी केली. अण्णाच्या मध्यस्थीचा प्रस्ताव समितीच्या बैठकीत फेटाळल्याचे सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितले.