शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

‘नाराजी’नामा!

By admin | Updated: July 22, 2014 02:17 IST

अनेक मुद्दय़ांवर आपली नाराजी व्यक्त करीत उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला

नारायण राणो यांचा मुख्यमंत्र्यांवर ठपका : 
प्रशासनाचा संथ कारभार, अधिकारी कामे टाळतात
मुंबई : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळला नाही, मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचे असले तरी जनहिताची कामे जलद गतीने होत नाहीत, अशा एक ना अनेक मुद्दय़ांवर आपली नाराजी व्यक्त करीत उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहूनच आपण पुढील भूमिका जाहीर करू, असे सांगत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीची दिशा संदिग्ध ठेवली. 
दरम्यान, राणोंचा राजीनामा स्वीकारला नसून ते पक्षातच राहतील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टि¦टरवर  स्पष्ट केले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राणो यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. राणो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती मी त्यांना केली. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित बसून चर्चा करू,  असे ठाकरे म्हणाले. राजीनामापत्रत राणो यांनी मुख्यमंत्र्यांची कार्यशैली आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवर आक्षेप नोंदविले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढविली गेली,
तर पक्षाला विजय मिळणो कठीण 
आहे. भविष्यातील पक्षाच्या पराभवाचा वाटेकरी व्हायचे नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे राणो यांनी ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)
 
शब्द पाळला नाही
नऊ वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये आलो तेव्हाच आपल्याला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पण ते पाळले नाही. आपल्या समर्थकांना मंत्रिपद, विधान परिषद सदस्य वा महामंडळांवरही नियुक्त केले गेले नाही, असे आरोप राणो यांनी केले. 2क्क्9मध्ये माणिकराव ठाकरेंऐवजी देऊ केलेले प्रदेशाध्यक्षपद आणि त्याच वर्षी निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद आपण नाकारले होते, असेही त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांवर आक्षेप
च्लोकसभेतील पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी कुठलेही प्रय} केलेले नाहीत.
च्जनहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही.
च्भ्रष्टाचार रोखण्याचे उपाय होताना दिसत नाहीत.
च्प्रशासनाचा संथ कारभार, अधिकारी कामे टाळतात.
च्सरकार आणि सत्तारूढ पक्षात समन्वय नाही.
 
असा आहे ‘नाराजी’नामा 
च्बाराबलुतेदारांच्या संस्थांना कजर्माफीचा निर्णय 3 वर्षापूर्वी घेतला, पण अंमलबजावणी नाही.
च्बेरोजगारांच्या सहकारी संस्थांना छोटी कामे देण्याचा निर्णय नाही.
च्एमआयडीसीच्या जागेवरील झोपडय़ांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय दोन वर्षापासून प्रलंबित.
च्सागरी महामंडळाच्या प्रशासकीय इमारतीसाठी बीकेसीमध्ये अतिरिक्त एफएसआय मंजूर करण्याचा निर्णय होत नाही.
 
राणो काँग्रेसमध्येच राहतील
राणोंनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे आश्वासन आपल्याला आजच्या भेटीत दिल्याचे टि¦ट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या वर्षा बंगल्यावर राणोंशी झालेल्या भेटीनंतर केले. त्यांनी राजीनामा दिला तो आपण स्वीकारलेला नाही, असे ते म्हणाले.