शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

‘नाराजी’नामा!

By admin | Updated: July 22, 2014 02:17 IST

अनेक मुद्दय़ांवर आपली नाराजी व्यक्त करीत उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला

नारायण राणो यांचा मुख्यमंत्र्यांवर ठपका : 
प्रशासनाचा संथ कारभार, अधिकारी कामे टाळतात
मुंबई : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळला नाही, मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचे असले तरी जनहिताची कामे जलद गतीने होत नाहीत, अशा एक ना अनेक मुद्दय़ांवर आपली नाराजी व्यक्त करीत उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहूनच आपण पुढील भूमिका जाहीर करू, असे सांगत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीची दिशा संदिग्ध ठेवली. 
दरम्यान, राणोंचा राजीनामा स्वीकारला नसून ते पक्षातच राहतील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टि¦टरवर  स्पष्ट केले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राणो यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. राणो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती मी त्यांना केली. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित बसून चर्चा करू,  असे ठाकरे म्हणाले. राजीनामापत्रत राणो यांनी मुख्यमंत्र्यांची कार्यशैली आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवर आक्षेप नोंदविले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढविली गेली,
तर पक्षाला विजय मिळणो कठीण 
आहे. भविष्यातील पक्षाच्या पराभवाचा वाटेकरी व्हायचे नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे राणो यांनी ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)
 
शब्द पाळला नाही
नऊ वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये आलो तेव्हाच आपल्याला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पण ते पाळले नाही. आपल्या समर्थकांना मंत्रिपद, विधान परिषद सदस्य वा महामंडळांवरही नियुक्त केले गेले नाही, असे आरोप राणो यांनी केले. 2क्क्9मध्ये माणिकराव ठाकरेंऐवजी देऊ केलेले प्रदेशाध्यक्षपद आणि त्याच वर्षी निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद आपण नाकारले होते, असेही त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांवर आक्षेप
च्लोकसभेतील पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी कुठलेही प्रय} केलेले नाहीत.
च्जनहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही.
च्भ्रष्टाचार रोखण्याचे उपाय होताना दिसत नाहीत.
च्प्रशासनाचा संथ कारभार, अधिकारी कामे टाळतात.
च्सरकार आणि सत्तारूढ पक्षात समन्वय नाही.
 
असा आहे ‘नाराजी’नामा 
च्बाराबलुतेदारांच्या संस्थांना कजर्माफीचा निर्णय 3 वर्षापूर्वी घेतला, पण अंमलबजावणी नाही.
च्बेरोजगारांच्या सहकारी संस्थांना छोटी कामे देण्याचा निर्णय नाही.
च्एमआयडीसीच्या जागेवरील झोपडय़ांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय दोन वर्षापासून प्रलंबित.
च्सागरी महामंडळाच्या प्रशासकीय इमारतीसाठी बीकेसीमध्ये अतिरिक्त एफएसआय मंजूर करण्याचा निर्णय होत नाही.
 
राणो काँग्रेसमध्येच राहतील
राणोंनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे आश्वासन आपल्याला आजच्या भेटीत दिल्याचे टि¦ट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या वर्षा बंगल्यावर राणोंशी झालेल्या भेटीनंतर केले. त्यांनी राजीनामा दिला तो आपण स्वीकारलेला नाही, असे ते म्हणाले.