शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

...तर जनता काँग्रेसला माफ करणार नाही - गुरुदास कामत

By admin | Updated: February 25, 2017 13:34 IST

भाजपाला महापालिकेत सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते अशी चर्चा आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 25 - भाजपाला महापालिकेत सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते अशी चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे नेते गुरुदास काम यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन  शिवसेनेबरोबर कोणतीही चर्चा करण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. 
 
काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत जाऊ नये किंवा त्यांना बाहेरुन पाठिंबा देऊ नये. काँग्रेसने अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजपाच्या समाजात फूट पाडण्याच्या धोरणाविरोधात लढा दिला आहे. शिवसेनेसोबत गेल्यास जनता काँग्रेसला माफ करणार नाही असे गुरुदास कामत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
 
त्यांनाच त्यांचे मतभेद सोडवू दे. त्यातून ते उघडे पडतील आणि सत्तेसाठीची त्यांची लालसा लोकांना समजेल असे गुरुदास कामत यांनी पत्रकात म्हटले आहे. यासंबंधीचे मी माझे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना कळवले आहे असे त्यांनी सांगितले.