शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

आणि मुख्यमंत्र्यांनी यादीच समोर ठेवली!

By admin | Updated: June 29, 2014 00:49 IST

लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी कोणतीही ‘मदत’ केली नाही,

अतुल कुलकर्णी - मुंबई
लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी कोणतीही ‘मदत’ केली नाही, त्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला, असे आक्षेप अनेकांनी आज दिल्लीत घेतल़े त्या वेळी तयारीनिशी गेलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणाला कोणती ‘मदत’ केली, याची यादीच अॅन्टोनी यांच्यासमोर ठेवल्याचे सूत्रंनी लोकमतशी बोलताना सांगितले.
निवडणुकीत दारुण पराभव झाला, हे मान्य आह़े पण, ज्यांना मदत केली त्यापैकी अनेक जण आजही आमचा खूप खर्च झाला, आम्हाला काहीतरी आर्थिक मदत करा, असे म्हणत आहेत, त्याविषयी काय करायचे ते देखील सांगून टाका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि तशी मदत मागणा:यांचीदेखील यादी त्यांनी वेगळी देऊन टाकली.  
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी काय करायचे आहे, याची ब्ल्यू प्रिंट, अॅक्शन प्लॅनदेखील सादर केला. काँग्रेस-राष्ट्रवादीने कोणत्या जागा लढवायच्या आहेत, हे तातडीने ठरवा, उमेदवार निश्चित करा आणि त्यांना कामाला लागू द्या, शेवटच्या क्षणार्पयत घोळ घालू नका, असेही त्यांनी सांगितल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले. जे राजकीय निर्णय दिल्लीहून होणो बाकी आहेत, त्यांची यादीदेखील त्यांनी दिली. महामंडळांवर कोणाला नेमायचे ते नेमा, पण तातडीने त्यावरदेखील निर्णय घ्या़ दिल्लीतून होणा:या विलंबाची पावती मात्र आपल्या नावाने फाडली जाते आहे, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते. पक्षाने मदत केली नाही, असे आज म्हणणारे स्वत:च्या मतदारसंघाबाहेर किती वेळा गेले, त्यांनी कोणत्या मतदारसंघात किती सभा घेतल्या, याची माहितीदेखील त्यांनी दिली तर खरे चित्र कळेल, असा टोला माणिकराव ठाकरे यांनी लगावल्याचे समजते. एकूणच दिल्लीत झालेली बैठक आणि समोरासमोर झालेली चर्चा म्हणावी तेवढी हसत-खेळत नक्कीच नव्हती. अनेक वेळा शाब्दिक चकमकीदेखील झडल्या. काही वेळा तणावाचे वातावरणदेखील तयार झाले, मात्र बरे झाले, ‘मनातली खळखळ दूर झाली’ अशी प्रतिक्रिया वरीष्ठ एका नेत्याने बोलून दाखवली.