शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

...आणि अमिताभ यांनी मुलाखत सोडली अर्ध्यावर!

By admin | Updated: April 27, 2017 15:53 IST

समकालीन नायकांमध्ये जीवलग मैत्रीची उदाहरणे तुम्हाला अभावानेच आढळतील. विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोघांची मैत्री सुद्धा अशीच होती.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 27 - बॉलिवूडच्या दोन समकालीन नायकांमध्ये जीवलग मैत्रीची उदाहरणे तुम्हाला अभावानेच आढळतील. विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोघांची मैत्री सुद्धा अशीच होती. 70-80 च्या दशकात दोघेही सुपरस्टार होते. दोघांमध्येही चित्रपट मिळवण्याची स्पर्धा होती. पण ही स्पर्धा असली तरी, मैत्री देखील पक्की होती. 
 
आजही या दोघांच्या मैत्रीची इंडस्ट्रीमध्ये चर्चा होते. आज जेव्हा अमिताभ बच्चन यांना विनोद खन्ना यांच्या निधनाची बातमी समजली. तेव्हा ते सरकार 3 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. मित्राच्या निधनाची बातमी समजताच अमिताभ यांनी मुलाखत अर्ध्यावर सोडली आणि खन्ना कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये धाव घेतली अस वृत्त बॉलिवूडपापा डॉट कॉमने दिले आहे.
 
अमिताभ आणि विनोद खन्ना यांनी अमर, अकबर, अँन्थनी, मुकद्दर का सिकंदर, परवरिश आणि अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. रुपेरी पडद्यावर दिसणा-या या मैत्रीचा बंध पडद्यामागेही तितकाच घट्ट होता.