शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

...आणि अमिताभ यांनी मुलाखत सोडली अर्ध्यावर!

By admin | Updated: April 27, 2017 15:53 IST

समकालीन नायकांमध्ये जीवलग मैत्रीची उदाहरणे तुम्हाला अभावानेच आढळतील. विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोघांची मैत्री सुद्धा अशीच होती.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 27 - बॉलिवूडच्या दोन समकालीन नायकांमध्ये जीवलग मैत्रीची उदाहरणे तुम्हाला अभावानेच आढळतील. विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोघांची मैत्री सुद्धा अशीच होती. 70-80 च्या दशकात दोघेही सुपरस्टार होते. दोघांमध्येही चित्रपट मिळवण्याची स्पर्धा होती. पण ही स्पर्धा असली तरी, मैत्री देखील पक्की होती. 
 
आजही या दोघांच्या मैत्रीची इंडस्ट्रीमध्ये चर्चा होते. आज जेव्हा अमिताभ बच्चन यांना विनोद खन्ना यांच्या निधनाची बातमी समजली. तेव्हा ते सरकार 3 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. मित्राच्या निधनाची बातमी समजताच अमिताभ यांनी मुलाखत अर्ध्यावर सोडली आणि खन्ना कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये धाव घेतली अस वृत्त बॉलिवूडपापा डॉट कॉमने दिले आहे.
 
अमिताभ आणि विनोद खन्ना यांनी अमर, अकबर, अँन्थनी, मुकद्दर का सिकंदर, परवरिश आणि अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. रुपेरी पडद्यावर दिसणा-या या मैत्रीचा बंध पडद्यामागेही तितकाच घट्ट होता.