शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

अमरावती विभागात तीन वर्षांत दोन हजार अर्भकांचा मृत्यू!

By admin | Updated: April 26, 2017 02:26 IST

बुलडाणा- गत तीन वर्षांच्या कालावधीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात २ हजार ४१६ अर्भकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.

शासकीय योजनांची दिरंगाई उठली मुळावर !बुलडाणा: शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या दिरंगाईमुळे नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गत तीन वर्षांच्या कालावधीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात २ हजार ४१६ अर्भकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.१ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या तीन वर्षाच्या कालावधीत विदर्भात ५ हजार २४३ अर्भक मृत्यू झाले आहेत. यापैकी २ हजार ४१६ मृत्यू अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसह इतर जिल्ह्यातील आदिवासी बहुल दुर्गम क्षेत्रामध्ये अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या दरम्यान २६० बाल मृत्यू झाल्याची नोंद आहेत. त्यातही अमरावती जिल्ह्यात १५१ आणि बुलडाणा १०९ बालमृत्यू आहेत. कुपोषण तसेच बाल मृत्यूचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात, मात्र योजना राबविणारे हात दिरंगाई करीत असल्यामुळे अर्भक व बालमृत्यूचे सत्र सुरूच आहे.