शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

निधी असतानाही समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीव सुरक्षा रक्षक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:59 IST

तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत.

वसई : तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. पण, निधी मिळनूही सुरक्षेचे कोणतेच उपाय केले गेले नसल्याची बाब उजेडात आली आहे.राज्य सरकारने समुद्रकिनाºयावर फिरायला येणाºया पर्यटक व स्थानिक लोकांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना म्हणून संबंधित समुद्र किनाºयांवर प्रत्येकी दोन जीव सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील ३४ किनाºयांची निवड करण्यात आली.वसईतील समुद्रकिनाºयावर दरवर्षी पर्यटक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. म्हणूनच सुरुची बाग, अ़र्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी जीव सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर आणि वसई-विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी राज्य सरकारकडे केली. ग्रामविकास मंत्र्यांनी ही मागणी मान्य करून २२ जुलै २०१६ रोजी पालघर जिल्हाधिकाºयांकडे निधीही वर्ग केला होता. ताबडतोब मिळूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून वसईच्या तीन समुद्रकिनारी सुरक्षेसाठी उपाययोजना झालेल्या नाहीत.