शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

निधी असतानाही समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीव सुरक्षा रक्षक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:59 IST

तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत.

वसई : तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. पण, निधी मिळनूही सुरक्षेचे कोणतेच उपाय केले गेले नसल्याची बाब उजेडात आली आहे.राज्य सरकारने समुद्रकिनाºयावर फिरायला येणाºया पर्यटक व स्थानिक लोकांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना म्हणून संबंधित समुद्र किनाºयांवर प्रत्येकी दोन जीव सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील ३४ किनाºयांची निवड करण्यात आली.वसईतील समुद्रकिनाºयावर दरवर्षी पर्यटक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. म्हणूनच सुरुची बाग, अ़र्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी जीव सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर आणि वसई-विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी राज्य सरकारकडे केली. ग्रामविकास मंत्र्यांनी ही मागणी मान्य करून २२ जुलै २०१६ रोजी पालघर जिल्हाधिकाºयांकडे निधीही वर्ग केला होता. ताबडतोब मिळूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून वसईच्या तीन समुद्रकिनारी सुरक्षेसाठी उपाययोजना झालेल्या नाहीत.