शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

निधी असतानाही समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीव सुरक्षा रक्षक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:59 IST

तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत.

वसई : तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. पण, निधी मिळनूही सुरक्षेचे कोणतेच उपाय केले गेले नसल्याची बाब उजेडात आली आहे.राज्य सरकारने समुद्रकिनाºयावर फिरायला येणाºया पर्यटक व स्थानिक लोकांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना म्हणून संबंधित समुद्र किनाºयांवर प्रत्येकी दोन जीव सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील ३४ किनाºयांची निवड करण्यात आली.वसईतील समुद्रकिनाºयावर दरवर्षी पर्यटक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. म्हणूनच सुरुची बाग, अ़र्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी जीव सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर आणि वसई-विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी राज्य सरकारकडे केली. ग्रामविकास मंत्र्यांनी ही मागणी मान्य करून २२ जुलै २०१६ रोजी पालघर जिल्हाधिकाºयांकडे निधीही वर्ग केला होता. ताबडतोब मिळूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून वसईच्या तीन समुद्रकिनारी सुरक्षेसाठी उपाययोजना झालेल्या नाहीत.