शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निधी असतानाही समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीव सुरक्षा रक्षक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:59 IST

तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत.

वसई : तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. पण, निधी मिळनूही सुरक्षेचे कोणतेच उपाय केले गेले नसल्याची बाब उजेडात आली आहे.राज्य सरकारने समुद्रकिनाºयावर फिरायला येणाºया पर्यटक व स्थानिक लोकांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना म्हणून संबंधित समुद्र किनाºयांवर प्रत्येकी दोन जीव सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील ३४ किनाºयांची निवड करण्यात आली.वसईतील समुद्रकिनाºयावर दरवर्षी पर्यटक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. म्हणूनच सुरुची बाग, अ़र्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी जीव सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर आणि वसई-विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी राज्य सरकारकडे केली. ग्रामविकास मंत्र्यांनी ही मागणी मान्य करून २२ जुलै २०१६ रोजी पालघर जिल्हाधिकाºयांकडे निधीही वर्ग केला होता. ताबडतोब मिळूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून वसईच्या तीन समुद्रकिनारी सुरक्षेसाठी उपाययोजना झालेल्या नाहीत.