शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

युतीची चर्चा केवळ मुंबईपुरती!

By admin | Updated: January 17, 2017 06:43 IST

मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याने ठाणेसह इतर महापालिकांत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबई : शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये सुरू झालेली युतीसंदर्भातील चर्चा केवळ मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याने ठाणेसह इतर महापालिकांत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.मंत्रालयासमोरील बी-७ बंगल्यावर झालेल्या या चर्चेत भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार सहभागी झाले तर शिवसेनेतर्फे खा. अनिल देसाई, आ. अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर सहभागी झाले. भाजपाकडून युतीमध्ये १०६ जागांची मागणी करण्यात आली. मुंबई महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या २२७ आहे. युतीच्या जागावाटपात आपण ‘मोठा भाऊ’ असावे असा आग्रहच एकप्रकारे भाजपाने धरला आहे. विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या ताकदीच्या आधारे भाजपाने या जागांवर दावा केला आहे. शिवसेनेने भाजपासाठी जास्तीत जास्त ७५ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. भाजपाने मागितलेल्या जागांमध्ये गेल्या वेळी जिंकलेल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)पारदर्शक कारभारावर चर्चा या बैठकीत जागावाटपावर नव्हे, तर पारदर्शक कारभारावर चर्चा झाल्याची माहिती खा. अनिल देसाई व आशिष शेलार यांनी दिली. शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तर भाजपाच्या प्रस्तावावर शिवसेनेचे नेते हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर पुढील बैठकीत पुन्हा चर्चा होईल.