शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

राज्यात लवकरच सर्वंकष कृषी विमा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2015 02:03 IST

मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात कृषी मंत्र्यांची घोषणा.

मंगरुळपीर (जि.वाशिम) : राज्यातील शेतक-यांच्या वाईट परिस्थितीत अवकाळी आणि गारपीटीने भर घातली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी विम्याचे नियम बदलून राज्यात आता सवर्ंकक्ष पिक विमा योजना शासन आणणार आहे. त्याद्वारे शेतक-याला शंभर टक्के भरपाई मिळेल, अशी घोषणा राज्याचे महसूल, कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी येथील शेतकरी मेळाव्यात केली. ना.खडसे म्हणाले, बिकट परिस्थितीतून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी शासन अतिशय गंभीर पावले उचलत आहे. आजपयर्ंत पिक विमा योजना फक्त हवामानाधारित होती. यापुढे सर्व बाबींची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सवर्ंकक्ष कृषी विमा योजना राज्यात सुरु करणार आहे. एवढ्यावर शासन थांबणार नसून शेती प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी यापुढे विविध नाविन्यपूर्ण योजना, प्रकल्प राबविणार आहे. रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे शेतीचा पोत खालवला आहे. त्यासाठी शासन सेंद्रीय शेती धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार हरिष पिंपळे, आमदार तानाजी मुरकुटे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार विजयराव जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.