शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

राज्यात लवकरच सर्वंकष कृषी विमा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2015 02:03 IST

मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात कृषी मंत्र्यांची घोषणा.

मंगरुळपीर (जि.वाशिम) : राज्यातील शेतक-यांच्या वाईट परिस्थितीत अवकाळी आणि गारपीटीने भर घातली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी विम्याचे नियम बदलून राज्यात आता सवर्ंकक्ष पिक विमा योजना शासन आणणार आहे. त्याद्वारे शेतक-याला शंभर टक्के भरपाई मिळेल, अशी घोषणा राज्याचे महसूल, कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी येथील शेतकरी मेळाव्यात केली. ना.खडसे म्हणाले, बिकट परिस्थितीतून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी शासन अतिशय गंभीर पावले उचलत आहे. आजपयर्ंत पिक विमा योजना फक्त हवामानाधारित होती. यापुढे सर्व बाबींची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सवर्ंकक्ष कृषी विमा योजना राज्यात सुरु करणार आहे. एवढ्यावर शासन थांबणार नसून शेती प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी यापुढे विविध नाविन्यपूर्ण योजना, प्रकल्प राबविणार आहे. रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे शेतीचा पोत खालवला आहे. त्यासाठी शासन सेंद्रीय शेती धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार हरिष पिंपळे, आमदार तानाजी मुरकुटे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार विजयराव जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.