शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

राज्यात लवकरच सर्वंकष कृषी विमा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2015 02:03 IST

मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात कृषी मंत्र्यांची घोषणा.

मंगरुळपीर (जि.वाशिम) : राज्यातील शेतक-यांच्या वाईट परिस्थितीत अवकाळी आणि गारपीटीने भर घातली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी विम्याचे नियम बदलून राज्यात आता सवर्ंकक्ष पिक विमा योजना शासन आणणार आहे. त्याद्वारे शेतक-याला शंभर टक्के भरपाई मिळेल, अशी घोषणा राज्याचे महसूल, कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी येथील शेतकरी मेळाव्यात केली. ना.खडसे म्हणाले, बिकट परिस्थितीतून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी शासन अतिशय गंभीर पावले उचलत आहे. आजपयर्ंत पिक विमा योजना फक्त हवामानाधारित होती. यापुढे सर्व बाबींची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सवर्ंकक्ष कृषी विमा योजना राज्यात सुरु करणार आहे. एवढ्यावर शासन थांबणार नसून शेती प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी यापुढे विविध नाविन्यपूर्ण योजना, प्रकल्प राबविणार आहे. रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे शेतीचा पोत खालवला आहे. त्यासाठी शासन सेंद्रीय शेती धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार हरिष पिंपळे, आमदार तानाजी मुरकुटे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार विजयराव जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.