शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अकोल्यात एकाच कुटुंबातील पाच जणांनी केली आत्महत्या

By admin | Updated: April 21, 2015 12:46 IST

अकोला जिल्ह्यातील आस्टूल येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली.

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. २१ - अकोला जिल्ह्यातील आस्टूल येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. पती, पत्नी व त्यांची तीन लहान मुले असे पाच जणांचे मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

पातूर तालुक्यातील आस्टूल येथे संजय इंगळे (वय ४५) व त्यांची पत्नी मनीषा इंगळे (वय ३५) हे दाम्पत्त्य राहत होते. इंगळे दाम्पत्त्याला तीन मुलं असून मुलगी ऐश्वर्या (वय १९) ही आयटीआयचे शिक्षण घेत होती.मयूरी (वय १७)  ही दहावीत शिकत होती तर मुलगा रोशन (वय १५) हा नववी इयत्तेत शिकत होता. इंगळे यांची गावात सामायिक शेती होती. मंगळवारी सकाळी संजय, मनीषा  या दोघांचे मृतदेह शेतातील एका झाडावर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. तर ऐश्वर्या व मयूरीचे मृतदेह दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीवर पडलेले आढळले.रोशनचा मृतदेह शेतातील दुस-या आंब्याच्या झाडावर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आहे. या पाचही जणांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र मुलींचे मृतदेह जमिनीवर आढळल्याने ही आत्महत्या आहे की अन्य काही प्रकार आहे असा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहे. पातूर पोलिस या घटनेचा तपास करत आहे.