शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

हगणदारीमुक्तीसाठी अकोला जिल्हाधिकाऱ्यांचे असेही फंडे...!

By admin | Updated: November 17, 2016 18:45 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दिलासा मिशन, वृक्ष लावून विद्यार्थ्यांना कलेक्टर बंगल्याचे वारसदार होण्याचे आवाहन असो की जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी दुचाकीचा

संतोष येलकर

अकोला, दि. 17 : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दिलासा मिशन, वृक्ष लावून विद्यार्थ्यांना कलेक्टर बंगल्याचे वारसदार होण्याचे आवाहन असो की जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी दुचाकीचा हॉर्न वाजवित आणि सायकल चालवित ग्रामस्थांना शौचालय बांधकामाचे महत्व पटवून देणे, असे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांचे विविध प्रकारचे फंडे जिल्हावासीयांसाठी कुतुहलाचा विषय ठरले आहेत तशाच प्रकारचे फंडे आता शौचालयासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वापरणे सुरू केले आहेत.

दीड वर्षांपूर्वी अकोल्यात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाचा सपाटा सुरु केला. लोकांमध्ये मिसळून, लोकसहभागातून काम करण्याची त्यांची पध्दत जिल्हाभरात परिचित झाली. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनामार्फत ह्यदिलासा मिशनह्ण सुरु केले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विविध योजनांच्या माध्यमातून कायस्वरुपी दिलीसा देण्याकरिता महत्व