शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे निवृत्ती वृत्ती वय ६२ वर्षे!

By admin | Updated: February 27, 2015 00:27 IST

कुलगुरूंच्या नवृत्तीचे वय ७0 केव्हा करणार, आयसीएआरचा मॉडेल अँक्ट शासनाने गुंडाळला.

अकोला: राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या प्राध्यापक, शास्त्रज्ञांचे नवृत्तीवय ६२ वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. कृषी विद्यापीठातील ५0 टक्केपेक्षा जास्त रिक्त असलेल्या पदावर तोडगा म्हणून शासनाने या निर्णयाला बुधवारी मंजुरात दिली आहे. या प्रमाणेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मॉडेल अँक्टनुसार कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू ंचे नवृत्तीचे वय ७0 वर्ष करणे क्रमप्राप्त असताना मॉडेल अँक्ट मात्र शासनाने गुंडाळला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. विद्यापीठांच्या स्थापनेपासून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेल्याने प्राध्यापक, शास्त्रज्ञांचा ५0 टक्केपेक्षा अधिक अनुशेष या विद्यापीठांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम मात्र कृषी विद्यापीठांच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यावर होत आहे. या पृष्ठभूमीवर भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे नवृत्तीवय ६२ करण्यासंदर्भात राज्य शासनाला कळवले होते. यासंबंधीचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शासनाकडे पाठवला होता. शासनाने बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून, २४ फेब्रुवारी २0१५ पासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना हा निर्णय लागू झाला आहे.आयसीएआरने देशातील कृषी विद्यापीठांसाठी मॉडेल अँक्ट लागू केला आहे. या अँक्टनुसार देशातील सर्व कृषी विद्यापीठांची कार्यपद्धती सारखी असावी, यासाठीची तरतूद केली आहे. या अँक्टनुसार कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूं चे नवृत्तीचे वय ७0 वर्ष असावे, यासाठी आयसीएआरने राज्यशासनाला पत्र दिलेले आहे. कृषी विद्यापीठांना स्वायत्ता देण्यासंबंधीची या मॉडेल अँक्टमध्ये तरतूद आहे. देशातील इतर राज्यात कुलगुरूं ची सेवानवृत्तीची वयोर्मयादा ७0 करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शासनला शिफारस केली आहे. पण राज्यशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू ंचा कार्यकाळ संपला आहे. पण अनुभव आणि कृषी विद्यापीठांचा विविध पदावर काम केलेली योग्य व्यक्ती मिळत नसल्याने या विद्यापीठाला कुलगुरू मिळणे कठीण झाले आहे. या पृष्ठभूमीवर या राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू लवकरच राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना भेटणार आहेत.महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ तुकाराम मोरे यांनी कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांचे नवृत्तीवय ६२ वर्ष केले आहे. अत्यंत चांगला निर्णय झाला असल्याचे सांगीतले. तसेच कुलगुरूचे नवृत्तीवय ७0 वर्ष करण्याची गरजही व्यक्त केली.