शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कृषीपंप योजनेत विदर्भाला झुकते माप - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 19:58 IST

कृषी पंप जोडणीसाठी शेतक-यांना अनुदान देण्याच्या योजनेत राज्य शासनाने ९१६ कोटींची तरतूद केली आहे,त्यापैकी ६८६ कोटी विदर्भासाठी तर २३० कोटींच्या निधीची

ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 10 - कृषी पंप जोडणीसाठी शेतक-यांना अनुदान देण्याच्या योजनेत राज्य शासनाने ९१६ कोटींची तरतूद केली आहे,त्यापैकी ६८६ कोटी विदर्भासाठी तर २३० कोटींच्या निधीची मराठवाड्यासाठी तरतूद केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतक-यांचा विचार केला नाही. असे राज्य शासनाचे भेदभावाचे धोरण आहे. असा भाजपा सरकारवर आरोप करून पंधरा वर्षे सत्तेत असताना, आम्ही कधी अशी दुजाभावपणाची वागणूक दिली नाही, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा,तसेच कृषी ही दोन्ही खाती होती. दोन्ही खात्याचे काम करणे ही एक प्रकारची कसरत होती. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे काम नाकारून कृषी खात्याच्या कामास पसंदी दिली.त्यामागे राज्यातील शेतक-यांचे हित जपले जावे, हीच त्यांची व्यापक भूमिका होती. आता मात्र शेतक-यांच्या हिताचा विचार होत नाही, म्हणून पदोपदी पवार यांचीच आठवण येते.