शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संमेलनामुळे आगरी समाजाला मिळाला मान - गुलाबराव वझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 18:01 IST

तीन वर्षे सतत पाठपुरावा केल्यानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला. या संमेलनामुळे येथील आगरी समाजाला

ऑनलाइन लोकमत 
डोंबिवली, दि. 3 -  अखिल भारतीय आगरी महोत्सव कार्यक्रम गेली 14 वर्षे इथं सुरु आहे.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळावा यासाठी आम्ही मागणी करत होतो. तीन वर्षे सतत पाठपुरावा केल्यानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला. या संमेलनामुळे येथील आगरी समाजाला चांगला मान मिळला आहे, असे उद्गार 90व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांनी काढले. 
 "मराठी शाळा, ,संस्कृती टिकावी, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत.गझल कट्टा येथे दिला आहे, अशी माहितीही स्वागताध्यक्षांनी दिली. या संमेलनात राज्यातील विविध बोली भाषांचे कवी संमेलन होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. "संमेलनातून होणारी पुस्तक विक्री महत्त्वाची असते, यावेळेही पुस्तकांचे 365 लागले आहेत. संमेलनाला भेट देणाऱ्या शाळा, काँलेजमधील किमान एक लाख विद्यार्थ्यांनी पुस्तके खरेदी करावीत," असे आवाहनही वझे यांनी केले. 
यावेळी साहित्याच्या व्यासपीठावरून कल्याण-डोंबिवलीकरांच्या समस्याही गुलाबराव वझे यांनी मांडल्या.  "आज तीन नागपूरकर येथे उपस्थित आहेत. ते डोंबिवलीकरांना काही ना काही देणारच अशी अपेक्षा आहे. 27 गावांचा प्रश्ना मार्गी लागावा. संस्थेला जागा मिळावी  आणि डोंबिवलीकरांना होणारा रेल्वेचा त्रास वाचावा, अशी विनंती वझे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.