शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

चर्चेनंतरच ठरेल महायुतीचा मुख्यमंत्री

By admin | Updated: June 20, 2014 03:30 IST

महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीतील नेत्यांशी चर्चा करू, असे स्पष्ट करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला स्वल्पविराम दिला.

मुंबई : मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा विचार आपण अद्याप केलेला नाही. महायुतीची सत्ता  आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीतील नेत्यांशी चर्चा करू, असे स्पष्ट करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला स्वल्पविराम दिला.
चार महिन्यांनंतर होणा:या विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार असे गृहीत धरून मुख्यमंत्री कोण असेल, भाजपाचा असेल की शिवसेनेचा यावरून वाद, चर्चा आणि दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. महायुतीमध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री राहील किंवा अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेतले 
जाऊ शकते, असे भाजपाचे नेते सांगत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसैनिकांची इच्छा असल्याचे सांगत शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाला अस्वस्थ केले आहे. 
रंगशारदामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरे कुठली भूमिका घेतात याबाबत उत्सुकता होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर कोणतेही भाष्य न करता त्यांनी पत्रकारांचे प्रश्न टोलवले. तुम्ही मुख्यमंत्री होण्यास इच्छुक आहात का, विधानसभा निवडणूक लढणार का, या प्रश्नांना बगल देत महायुतीचे नेते एकत्रितपणो निर्णय घेतील, असे सांगून ते म्हणाले, मी माध्यमांची घाई समजू शकतो; पण मला कसलीही घाई नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण काय करू शकतो हा मुख्य अजेंडा असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
 
स्वबळावर लढणार नाही
मी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे. मी त्याबाबत अद्याप विचार केलेला नाही, असे सांगतानाच त्यांनी महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सूचित केले. ते म्हणाले की, पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण त्याचा अर्थ आम्ही स्वबळावर लढणार असा होत नाही.