शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

महामंडळ नियुक्त्या अधिवेशनानंतर

By admin | Updated: November 27, 2014 02:02 IST

राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्त्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर केल्या जातील, अशी माहिती सूत्रंकडून मिळाली आहे.

यदु जोशी - मुंबई
राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्त्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर केल्या जातील, अशी माहिती सूत्रंकडून मिळाली आहे. 
आघाडी सरकारच्या काळात महामंडळांवर वर्णी लागण्यासाठी कार्यकत्र्याच्या नशिबी शेवटर्पयत प्रतीक्षाच आलेली होती. शेवटच्या वर्ष-सहा महिन्यांत काही नियुक्त्या झाल्या, पण तोर्पयत त्या पदातील रस निघून गेलेला होता. काँग्रेसच्या तुलनेने राष्ट्रवादीच्या कोटय़ात असलेली महामंडळांची पदे अधिक लवकर भरण्यात आलेली होती. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे शेवटर्पयत घोळ सुरूच होता.  
नव्या भाजपा सरकारने मात्र महामंडळांवरील नियुक्त्या लवकर करण्याचे ठरविले आहे. सूत्रंनी सांगितले, की भाजपासोबत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम आणि रिपाइं या तिघांनाही महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये वाटा मिळू शकतो. तोवर शिवसेना सोबत आली तर त्यांचाही त्यात हिस्सा असेल. अर्थात दोन पक्षांमध्ये सत्तावाटपाचा काय फॉम्यरुला ठरतो यावर ते अवलंबून असेल. 
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की महामंडळांवरील नियुक्त्या रखडविण्यात आम्हाला स्वारस्य नाही. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करीत असलेल्यांना मानाची पदे मिळाली पाहिजेत आणि ती योग्य वेळेत दिली पाहिजेत, अशीच आमची भूमिका असेल. 
ते पदाधिकारी कायम
आघाडी सरकारमध्ये नियुक्त झालेले महामंडळांचे काही पदाधिकारी अजूनही पदावर कायम आहेत. आमची नियुक्ती तीन वर्षासाठी असल्याने आम्ही स्वत:हून राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे पदावर असलेल्यांचे म्हणणो आहे.  
 
अशीही उदाहरणो
फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याच्या दुस:याच दिवशी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असलेले गणोश पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्याकडे पाठवून दिला. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष जावेद श्रॉफ यांनीही महामंडळाची गाडी, ड्रायव्हर आणि पीए कधीही वापरले नाहीत. सुशीबेन शहा यांनीही निवडणुकीपूर्वी महिला  आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.