शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनी महामार्ग रोखला

By admin | Updated: August 5, 2014 00:54 IST

तीव्र आंदोलन करणा:या धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला विरोध करत आदिवासी समाजाने सोमवारी दुपारी 1 वाजता मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग रोखला.

मुंबई : अनुसूचित जातीत समावेश करण्याची मागणी करत राज्यभर तीव्र आंदोलन करणा:या धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला विरोध करत आदिवासी समाजाने सोमवारी दुपारी 1 वाजता मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग रोखला. धनगर समाजाच्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकारने आदिवासी आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करू नये, अशी मागणी आंदोलनकत्र्या आदिवासी पारधी विकास समन्वय समितीने केली.
धनगर समाजाला स्वतंत्र साडेतीन टक्के आरक्षण असून त्यांना आदिवासी म्हणून सामील करून घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा समितीचे अध्यक्ष अजरुन काळे यांनी दिला. ते म्हणाले, ‘राज्यात आदिवासींच्या 45 जमाती असून 2क्क् पोटजाती आहेत. या सर्वाना केवळ 7 टक्के आरक्षण आहे. त्यातही धनगर समाज घुसखोरी करू पाहत आहे. शिवाय, धनगर समाजाचे नेते सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव निर्माण करत आहे.  सरकारने धनगर समाजाला कोणतेही आश्वासन देऊ नये, म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी कातकरी सामाजिक संस्था आणि विविध 45 आदिवासी संघटनांनी मिळून आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष आंदोलन सुरू केल्याचे काळे यांनी सांगितले.
याआधी सोमवारी वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 1क् वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात केली. दोन तास धरणो दिल्यानंतर आंदोलकांनी सांताक्रूझच्या दिशेने धाव घेतली.  (प्रतिनिधी)