शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे थांबली

By admin | Updated: August 20, 2015 00:32 IST

खेडोपाड्यांसाठीच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबत केंद्र सरकारचे धोरण निश्चित नसल्याने राज्य शासनाने मागील दोन वर्षीच्या आराखड्यातील कोणतीही नवीन कामे सुरू

अरुण बारसकर, सोलापूरखेडोपाड्यांसाठीच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबत केंद्र सरकारचे धोरण निश्चित नसल्याने राज्य शासनाने मागील दोन वर्षीच्या आराखड्यातील कोणतीही नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश काढले आहेत. राज्यात पावसाने ओढ दिलेली असताना योजनांची कामेही सुरू करता येत नसल्याने टंचाईच्या तीव्रतेत भर पडली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योेजनेंतर्गत खेड्या-पाड्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे घेतली जातात. त्यासाठी दरवर्षी आराखडा तयार केला जातो व त्याला मंजुरी घेतली जाते. तशी मंजुरी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांनी घेतली आहे. २०१५-१६ या वर्षीचा आराखडा मंजूर असला तरी त्यातील नवीन कामे सुरू करु नयेत असा आदेश केंद्र सरकारने २९ जून रोजी काढला. त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी राज्य शासनाने फेरआदेश काढून २०१५-१६ च्या आराखड्यातील कोणतेही नवीन काम सुरू करू, नये असे म्हटले आहे. नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश देत असताना भौतिकदृष्ट्या पूर्ण परंतु आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचेही या आदेशात म्हटले आहे. तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी रखडलेल्या योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही म्हटले आहे.