शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या २४ बसवर आरटीओची कारवाई

By admin | Updated: June 5, 2014 22:31 IST

रस्त्यावर उतरणा-या बसची संख्या कमी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक पीएमपीला करावी लागत आहे.

मे महिना : ओव्हरलोड प्रवासी ठरले डोकेदुखी पुणे : रस्त्यावर उतरणा-या बसची संख्या कमी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक पीएमपीला करावी लागत आहे. परंतु या बस प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असल्याने आरटीओतर्फे कारवाई करण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात २४ पीएमपीवर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशा ओव्हरलोड बसवर दिसल्यास कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.ओव्हरलोड प्रवाशांची वाहतूक करणे धोकादायक आहे. मुळात पीएमपीएलच्या ताफ्यात बसेसची संख्या कमी असल्याने, सर्वच मार्गावर बसची संख्या तसेच फेर्‍या कमी पडत आहेत. त्यामुळे कंडक्टर आणि ड्रायव्हर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये घेतात. त्यामुळेच बस ओव्हरलोड होते. सद्यस्थितीत पीएमपीएलकडे १२६७ बसेस आहेत. तर ठेकेदारांच्या ६८२ बसेस आहेत. ज्या बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. त्याकडून दंड वसूलीचे काम सुरु असल्याचेही पाटील यांनी सांगितले.क्षमतेपेक्षा अधिकच्या प्रवाशांची पीएमपीएलने वाहतूक करु नये, अशी सुचना आरटीओच्या वतीने पीएमपीएलला देण्यात आली होती. मात्र सुचनेला केराची टोपली दाखवित अधिकच्या प्रवाशंाची वाहतूक सुरुच ठेवली आहे. दुदैवाने ओव्हरलोड बसला एखाद्या वेळी अपघात झाल्यास प्रवाशांना अधिक धोका असतो. मागच्या आणि पुढच्या दारात प्रवासी लोबकाळत असतात. त्यामुळे बसच्या बाजूने कोणते वाहन येत आहे, हे चालकाला कळतच नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून पीएमपीएलच्या अपघातात वाढ झाली आहे.'पीएमपीवर होणा-या कारवाईतून धडा घेणे गरजेची आहे. प्रवाशांना चांगली सेवा तसेच सुरक्षित प्रवास देण्यासाठी आम्ही क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसमध्ये न घेण्याचा प्रयत्न करु. तसेच वाहतूकीचे सर्वच नियम पाळण्याचा प्रयत्न करु.'-प्रशांत जगताप, संचालक, पीएमपीएल.