शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

लातूरच्या पाणीटंचाईसाठी कृती आराखडा

By admin | Updated: December 22, 2015 02:02 IST

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात आली,

नागपूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात आली, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली. अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यासाठी १ आॅक्टोबर २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीकरिता ३१३८.१७ लक्ष रुपयाचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आलेला होता. तसेच जून २०१५ अखेर अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे १ जुलै २०१५ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालवधीकरिता ६९२.८१ लक्ष रुपयांचा आकस्मिक टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. टंचाई कृती आराखड्याची आवश्यकतेप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत टंचाई निवारणार्थ एकूण १४६७ उपाययोजना राबवण्यात आल्या असून सदर उपाययोजनांवर १६१४.४९ लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी शासनकडून आतापर्यंत १५४०.६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे, असेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)