शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय

By admin | Updated: May 5, 2015 01:59 IST

अधिकाराचा गैरवापर करून पालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासन भलतेच खूश आहे़ म्हणूनच गुन्हा कितीही मोठा असला तरी

मुंबई : अधिकाराचा गैरवापर करून पालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासन भलतेच खूश आहे़ म्हणूनच गुन्हा कितीही मोठा असला तरी असे अधिकारी थातूरमातूर दंड भरून आपली सुटका करून घेत आहेत़ यावर स्थायी समितीने आक्षेप घेतल्यानंतरही या वेळीस एका साहाय्यक आयुक्ताला अभय देण्यात आले आहे़पुनर्विकास योजनेतील अनियमितता अधिकृत करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका असलेल्या साहाय्यक आयुक्ताला केवळ पाच हजार रुपये दंड करून सोडण्यात आले आहे़ २००३ मध्ये भायखळा येथील कॅटल पॉण्ड गार्लिक कंपाउंंडमध्ये विकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत एका झोपडपट्टीच्या ठिकाणी पुनर्विकास योजना राबविण्यात येत होती़ नियमानुसार ही योजना राबविण्यासाठी तेथे एक तरी निवासी गाळा आवश्यक होता़ तसेच राज्य सरकारने येथील झोपड्यांना या गलिच्छ वस्ती म्हणून जाहीर केली नसताना बी़ कोळेकर यांनी ही योजना मार्गी लावली़ या प्रकरणाच्या तक्रारीनंतर चौकशी झाल्यावर पालिकेने आपल्या अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून केवळ पाच हजार रुपये दंड ठोठावला़ याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले़ या अधिकाऱ्याचे निवृत्तीवेतन, ग्र्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड रोखण्याची मागणी सदस्यांनी या वेळी केली़ बेकायदा बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला १० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो़ त्याच वेळी अशा बांधकामांना नियमित करणारे अधिकारी मात्र काही हजार रुपये मोजून मुक्त होत आहेत़ (प्रतिनिधी)