शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वन्यप्राण्यांसाठी शेतात लावत होते झटका मशीन; अचानक विजेच्या धक्क्याने चौघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 10:20 IST

शेतात प्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी झटका मशिन लावताना घात

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर ) : वन्यप्राणी शेतात येऊ नये म्हणून सभोवताल झटका मशीनचे तार लावण्याचे काम सुरू असताना अचानक विजेचा धक्का लागून चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकजण जखमी झाला. गणेशपूर (ता. ब्रह्मपुरी) शिवारात बुधवारी सकाळी ही घटना घडली. 

नानाजी पुंडलिक राऊत (५५), प्रकाश खुशाल राऊत (४५), युवराज झिंगर डोंगरे (४३, सर्व रा. गणेशपूर) व पुंडलिक मानकर (६५, रा. चिचखेडा) यांचा विद्युत स्पर्शाने मृत्यू झाला. 

काही कळलेच नाहीनानाजी राऊत यांचे गावापासून दोन किमी अंतरावर जंगलाला लागून एकर शेत आहे. ते गावातील तिघांना सोबत घेऊन सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास धान पिकाला खत देण्यासाठी शेतात गेले होते. ते शेताच्या सभोवताल झटका मशीनचे तार लावण्याचे काम करत होते. अचानक तारांमध्ये विद्युत प्रवाह संचारला. पाचही जणांना जोरदार धक्का बसला. काहीही कळायच्या आता चौघांचा जागीच मृत्यू झाला. 

प्रवाह कुठून आला?शेतात तार लावत असतानाच त्यात अचानक विद्युत प्रवाह कसा आला, याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती ब्रह्मपुरीचे ठाणेदार प्रमोद बानबले यांनी दिली.