शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत ९३८ तक्रारी

By admin | Updated: July 4, 2016 23:26 IST

फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी लोकशाही दिनात तक्रारी दिल्यानंतरही न्याय न मिळाल्याने अखेर सोमवारी ठेवीदारांनी लोकसेवा हक्क कायद्यांचे अस्त्र उगारले

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 4-  जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये ठेवी अडकून फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी लोकशाही दिनात तक्रारी दिल्यानंतरही न्याय न मिळाल्याने अखेर सोमवारी ठेवीदारांनी लोकसेवा हक्क कायद्यांचे अस्त्र उगारले आहे. जनसंग्राम संघटनेतर्फे ९३८ ठेवीदारांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. जनसंग्राम ठेवीदार संघटनेतर्फे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार अर्ज देण्यासाठी जिल्ह्यातील ठेवीदारांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवार ४ रोजी सकाळी ११ वाजता ११४ पतसंस्थांच्या ९३८ ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळाव्या म्हणून जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे प्रमुख तीन मागण्यांची स्वतंत्र तक्रार दिली. अर्जातील माहितीची पडताळणी करून सर्व तक्रारी मंगळवार ५ रोजी सादर करण्यात येणार आहे. तक्रार अर्ज भरून घेत असताना जिल्हा उपनिबंधक कार्यालय परिसरात जनसंग्राम ठेवीदार संघटनेतर्फे मागणी सभा घेण्यात आली. सभेला जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, साहाय्यक निबंधक अशोक बागल, आर. एस. भोसले, कार्यालय प्रमुख अरुण खैरे, डी. जी. दोरकर उपस्थित होते.