शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

बांधकाम हटवण्यासाठी ९२ पोलीस नियुक्त

By admin | Updated: April 27, 2017 01:48 IST

नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला दिले आहेत. त्याचे पालन करत राज्य सरकारने ९२ पोलिसांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. दिघ्यासह उर्वरित नवी मुंबईतील बांधकाम पाडण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी नवी मुंबईतील बांधकाम हटवण्यासाठी १०६ विशेष पोलिसांपैकी ९२ पोलिसांची नियुक्ती केली असून त्यांना प्रशिक्षणासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाला दिली.तसेच नव्या धोरणाबाबत सांगताना सरकारी वकिलांनी एमआरटीपी कायद्यात सुधारणा करून नवी नियमावली करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशीही माहिती खंडपीठाला दिली. दिघ्यामधील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी राजीव मिश्रा व मयूरी मारू यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी जून महिन्यात ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)