शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बांधकाम हटवण्यासाठी ९२ पोलीस नियुक्त

By admin | Updated: April 27, 2017 01:48 IST

नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला दिले आहेत. त्याचे पालन करत राज्य सरकारने ९२ पोलिसांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. दिघ्यासह उर्वरित नवी मुंबईतील बांधकाम पाडण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी नवी मुंबईतील बांधकाम हटवण्यासाठी १०६ विशेष पोलिसांपैकी ९२ पोलिसांची नियुक्ती केली असून त्यांना प्रशिक्षणासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाला दिली.तसेच नव्या धोरणाबाबत सांगताना सरकारी वकिलांनी एमआरटीपी कायद्यात सुधारणा करून नवी नियमावली करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशीही माहिती खंडपीठाला दिली. दिघ्यामधील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी राजीव मिश्रा व मयूरी मारू यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी जून महिन्यात ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)