शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

बांधकाम हटवण्यासाठी ९२ पोलीस नियुक्त

By admin | Updated: April 27, 2017 01:48 IST

नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला दिले आहेत. त्याचे पालन करत राज्य सरकारने ९२ पोलिसांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. दिघ्यासह उर्वरित नवी मुंबईतील बांधकाम पाडण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी नवी मुंबईतील बांधकाम हटवण्यासाठी १०६ विशेष पोलिसांपैकी ९२ पोलिसांची नियुक्ती केली असून त्यांना प्रशिक्षणासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाला दिली.तसेच नव्या धोरणाबाबत सांगताना सरकारी वकिलांनी एमआरटीपी कायद्यात सुधारणा करून नवी नियमावली करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशीही माहिती खंडपीठाला दिली. दिघ्यामधील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी राजीव मिश्रा व मयूरी मारू यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी जून महिन्यात ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)